AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : केस जाड आणि मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ 5 हेअर ऑइल कॉम्बिनेशन वापरून पाहा!

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 8:14 AM
Share
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

1 / 5
केस मजबूत आणि जाड ठेवण्यासाठी आवळा आणि नारळाचे तेल वापरले जाते. आवळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. जे केसांना पोषण ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला सुमारे एक तास आधी दोन आवळा सुकवावा लागेल आणि त्यात 5 चमचे नारळाचे तेल घालावे लागेल. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि एका भांड्यात हलके गरम करा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल.

केस मजबूत आणि जाड ठेवण्यासाठी आवळा आणि नारळाचे तेल वापरले जाते. आवळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. जे केसांना पोषण ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला सुमारे एक तास आधी दोन आवळा सुकवावा लागेल आणि त्यात 5 चमचे नारळाचे तेल घालावे लागेल. या दोन गोष्टी नीट मिसळा आणि एका भांड्यात हलके गरम करा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस गळतीची समस्या कमी होईल.

2 / 5
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे कोरफडचा गर घ्या. त्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल घाला. या दोन्ही गोष्टी मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे गरम करा. हे मिश्रण चांगले थंड झाल्यावर एका बाटलीत ठेवा. हे मिश्रण 2 आठवड्यांसाठी वापरले जाऊ शकते.

केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे कोरफडचा गर घ्या. त्यानंतर त्यात थोडे खोबरेल तेल घाला. या दोन्ही गोष्टी मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे गरम करा. हे मिश्रण चांगले थंड झाल्यावर एका बाटलीत ठेवा. हे मिश्रण 2 आठवड्यांसाठी वापरले जाऊ शकते.

3 / 5
हिवाळ्यात केसांची काळजी घेण्याचे प्रभावी उपाय

हिवाळ्यात केसांची काळजी घेण्याचे प्रभावी उपाय

4 / 5
केसांची समस्या दूर करण्यासाठी हे तेल वापरले जाऊ शकते. केस गळण्यापासून मुक्त होण्यासाठी कांद्याचा रस वापरता येतो. लॅव्हेंडर तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि साफ करणारे गुणधर्म आहेत. यामुळे केसांमधील कोंडा दूर होतो.

केसांची समस्या दूर करण्यासाठी हे तेल वापरले जाऊ शकते. केस गळण्यापासून मुक्त होण्यासाठी कांद्याचा रस वापरता येतो. लॅव्हेंडर तेलामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि साफ करणारे गुणधर्म आहेत. यामुळे केसांमधील कोंडा दूर होतो.

5 / 5
Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.