AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामान्यांना सर्वात मोठा धक्का, आता कारच्या किमतीत जबर वाढ; या कंपनीने तर जाहीरही केलं!

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला खूपच फटका बसत आहे. भारतात इंधनाचा भाव वाढला आहे. आता वाहन उत्पादन क्षेत्रालाही याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. वाहनाच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

| Updated on: May 21, 2026 | 9:43 PM
Share
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताला चांगलाच फटका बसत आहे. इंधनाचा भाव प्रचंड वाढतो आहे. दुसरीकडे नैसर्गिक वायूचाही भाव वाढला आहे. आता इतरही क्षेत्राला या युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताला चांगलाच फटका बसत आहे. इंधनाचा भाव प्रचंड वाढतो आहे. दुसरीकडे नैसर्गिक वायूचाही भाव वाढला आहे. आता इतरही क्षेत्राला या युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण युद्धामुळे  मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती करणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारची किंमत वाढवणार आहे. या कंपनीच्या कारची किंमत साधारण 30 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण युद्धामुळे मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती करणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारची किंमत वाढवणार आहे. या कंपनीच्या कारची किंमत साधारण 30 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2 / 5
आम्ही आमच्या कारच्या किमती वाढवणार आहोत, असे या कंपनीने सांगितले आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीच्या प्रत्येक कार मॉडलची किंमत वेगवेगळी वाढवली जाणार आहे.

आम्ही आमच्या कारच्या किमती वाढवणार आहोत, असे या कंपनीने सांगितले आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीच्या प्रत्येक कार मॉडलची किंमत वेगवेगळी वाढवली जाणार आहे.

3 / 5
या कंपनीच्या व्हॅगनार, सेलेरिओ, स्विफ्ट या गाड्यांची मोठी मागणी असते. या कार मध्यमवर्गीय लोकांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या निर्णयानंतर मध्यमवर्गीयांनाच जास्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कंपनीच्या व्हॅगनार, सेलेरिओ, स्विफ्ट या गाड्यांची मोठी मागणी असते. या कार मध्यमवर्गीय लोकांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या निर्णयानंतर मध्यमवर्गीयांनाच जास्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4 / 5
तुम्ही जेवढी महागडी कार खरेदी कराल, तेवढे जास्त अधिक पसैे तुम्हाला द्यावे लागू शकतात. या कंपनीची सर्वात स्वस्त कार घ्यायची असेल तर तुम्हाला अतिरिक्त पाच किंवा दहा हजार रुपये मोजावे लागू शकतात. या कंपनीच्या कारच्या नव्या किमीत येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केल्या जातील.

तुम्ही जेवढी महागडी कार खरेदी कराल, तेवढे जास्त अधिक पसैे तुम्हाला द्यावे लागू शकतात. या कंपनीची सर्वात स्वस्त कार घ्यायची असेल तर तुम्हाला अतिरिक्त पाच किंवा दहा हजार रुपये मोजावे लागू शकतात. या कंपनीच्या कारच्या नव्या किमीत येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केल्या जातील.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला