AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रानात उगवणारी आळंबी घ्यायला लोकांची गर्दी, 800 ते 1000 रुपये किलोचा दर

गोंदियाच्या बाजारपेठेत विकण्यास आली आहेत रानातील आळंबी, बाजारात आळंबीच्या मागणीला वाढली आहे. 800 ते 1000 रुपये प्रमाणे विक्री होत आहे.

| Updated on: Aug 03, 2023 | 4:10 PM
Share
गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. मशरूम आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.

गावकरी सकाळी जंगलात जाऊन मशरूम खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. मशरूम आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.

1 / 5
पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करिता आली असून या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच सोबतच चांगला दर देखील मिळत असून 800 ते 1000 रुपये किलो प्रमाणाने विक्री केली जाते. तरी मशरूम खवयी मशरूम खरेदी करिता बाजारात गर्दी करीत आहे.

पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करिता आली असून या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच सोबतच चांगला दर देखील मिळत असून 800 ते 1000 रुपये किलो प्रमाणाने विक्री केली जाते. तरी मशरूम खवयी मशरूम खरेदी करिता बाजारात गर्दी करीत आहे.

2 / 5
नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जगले असून मुसळधार पाऊस असतो. जंगल भागात नेसर्गिक पद्धतीने ही आळंबी स्वतः उगवतात.

नैसर्गिक वन संपदेने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जगले असून मुसळधार पाऊस असतो. जंगल भागात नेसर्गिक पद्धतीने ही आळंबी स्वतः उगवतात.

3 / 5
गावकरी सकाळी जंगलात जाऊन आळंबी खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. सध्या मशरूमचे उत्पादन येणे सुरु झाल्याने 800 ते 1000 रुपये किलोंचा दर देखील मिळत आहे.

गावकरी सकाळी जंगलात जाऊन आळंबी खोदून आणतात आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्याची विक्री करतात. सध्या मशरूमचे उत्पादन येणे सुरु झाल्याने 800 ते 1000 रुपये किलोंचा दर देखील मिळत आहे.

4 / 5
 तर आळंबी ही आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.

तर आळंबी ही आरोग्याला पोषक असल्याने डॉक्टर देखील पावसाळ्यात जंगली मशरूम खाण्याचा सल्ला देखील देतात.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.