Nepal Floods : नेपाळला जसं अंधारात ठेवलं तसं चीनने..बॉर्डरजवळ चीन बांधत असलेलं विशालकाय धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब ठरणार का?
Nepal Flood Disaster : नेपाळच्या जलप्रलयाने भारताची चिंता वाढवली आहे. या भीषण पुरात आतापर्यंत 162 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 750 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. यात 133 भारतीय आहेत. तिबेटच्या डोंगर रांगांमधून आलेल्या महापुरात आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भिती आहे. नेपाळ या विनाशासाठी चीनला जबाबदार ठरवत आहे. बुधवारी चीनच्या केरुंग भागात तलाव फुटला. चीनने याची माहिती कळवली नाही. त्यामुळे 2 कोटी घन मीटर पाणी नेपाळमध्ये शिरलं.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
साखरेला पर्याय आहे पौष्ठीक गुळ, का आहे सर्वात बेस्ट ?
रक्षाबंधनाच्या दिवशी मुलींनो ट्राय करा हा लूक, घरचे करतील कौतुक
सोनाक्षीचा ग्लॅमरस लूक पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका
जेवणानंतर लागलीच पाणी का पिऊ नये ?
बॉडी बनवण्यासाठी अंडी किती फायद्याची ?
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
