AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : कोलंबोत टीम इंडियाचा विजय नक्की! फॉलोऑननंतर श्रीलंकेचा असा आहे रेकॉर्ड

भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना निर्णायक स्थितीत आहे. पाचव्या दिवशी भारतीय संघ आरामात सामना जिंकेल अशी स्थिती आहे. पण पावसाने दगाफटका दिला तर सामना ड्रॉ होईल. पण श्रीलंका जिंकणार नाही. त्यांचा मागचा रेकॉर्डही तसाच आहे.

| Updated on: Aug 26, 2026 | 9:48 PM
Share
गॉल कसोटीनंतर कोलंबोमध्येही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. (Photo: Getty Image)

गॉल कसोटीनंतर कोलंबोमध्येही भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारतीय संघाने दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. पाचव्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. (Photo: Getty Image)

1 / 5
भारताने पहिल्या डावात 503 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात श्रीलंकेला 290 धावा करता आल्या. त्यामुळे 214 धावांनी संघ पिछाडीवर पडला आणि  भारतीय संघाने फॉलोऑन दिला.  दुसऱ्या डावात श्रीलंकेने 6 गडी गमावले असून फक्त 16 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo: ICC Twitter)

भारताने पहिल्या डावात 503 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात श्रीलंकेला 290 धावा करता आल्या. त्यामुळे 214 धावांनी संघ पिछाडीवर पडला आणि भारतीय संघाने फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात श्रीलंकेने 6 गडी गमावले असून फक्त 16 धावांची आघाडी घेतली आहे. (Photo: ICC Twitter)

2 / 5
पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुमारे 45 मिनिटे लवकर संपला. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 6 गडी बाद 229 आहे. श्रीलंकेच्या हातात फक्त 4 विकेट असून पुन्हा एकदा संघाची जबाबदारी सोनल दिनुशावर आली आहे. शेवटच्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ असेल. फक्त हवामानच श्रीलंकेला पराभवापासून वाचवू शकते. (Photo: ICC Twitter)

पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुमारे 45 मिनिटे लवकर संपला. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्या 6 गडी बाद 229 आहे. श्रीलंकेच्या हातात फक्त 4 विकेट असून पुन्हा एकदा संघाची जबाबदारी सोनल दिनुशावर आली आहे. शेवटच्या दिवशी भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ असेल. फक्त हवामानच श्रीलंकेला पराभवापासून वाचवू शकते. (Photo: ICC Twitter)

3 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात  श्रीलंकेला 27 वेळा फॉलोऑन मिळाला आहे. त्यापैकी 24 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर फक्त तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच एकही सामन्याचं चित्र विजयात बदलता आलेलं नाही. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होणार निश्चित आहे. (Photo: ICC Twitter)

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेला 27 वेळा फॉलोऑन मिळाला आहे. त्यापैकी 24 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर फक्त तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच एकही सामन्याचं चित्र विजयात बदलता आलेलं नाही. आता या इतिहासाची पुनरावृत्ती होणार निश्चित आहे. (Photo: ICC Twitter)

4 / 5
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याची ही एकूण नववी वेळ आहे. यापूर्वीच्या सर्व आठ सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊन धुळ चारली होती आणि प्रत्येक सामना जिंकला होता. आताही तशीच स्थिती आहे. (Photo: ICC Twitter)

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याची ही एकूण नववी वेळ आहे. यापूर्वीच्या सर्व आठ सामन्यांमध्ये भारताने श्रीलंकेला फॉलोऑन देऊन धुळ चारली होती आणि प्रत्येक सामना जिंकला होता. आताही तशीच स्थिती आहे. (Photo: ICC Twitter)

5 / 5
Follow Us
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
नेपाळला भारताकडून तातडीची मदत; NDRF पथके, IAF सज्ज
फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची उद्या महत्त्वाची बैठक
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य
6 सेकंदातच... धाडकन कोसळला लोखंडी ब्रीज, नेपाळमधील पुराची भयावह दृश्य समोर, भारतातील या राज्यावरही मोठं संकट
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई;  थेट अपर सचिवाला अटक
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार