AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा

Rakshabandhan 2026 : रक्षाबंधन या सणामुळे भावा - बहिणीचं नातं अधिक घट्ट होतं. यंदाच्या वर्षी रक्षाबंधनचा सण शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी आहे. तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा असल्याने, या दिवसाची शुभ वेळ फक्त सकाळी 9.48 पर्यंत आहे. परंपरेनुसार, हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भाद्रमुक्त काळात साजरा केला जातो.

| Updated on: Aug 26, 2026 | 4:14 PM
Share
 अनेक जण राखी बांधण्यासाठी मुहूर्त पाहतात. यावर्षी राखी बांधण्याची शुभ वेळ सकाळी 9.48 च्या आधीची आहे, असं सांगितलं जात आहे. अशात, जे लोक दिवसभर हा सण साजरा करतात त्यांनी काय करावं? सकाळी 9.48  नंतर राखी बांधल्यास काय होतं? जाणून घ्या

अनेक जण राखी बांधण्यासाठी मुहूर्त पाहतात. यावर्षी राखी बांधण्याची शुभ वेळ सकाळी 9.48 च्या आधीची आहे, असं सांगितलं जात आहे. अशात, जे लोक दिवसभर हा सण साजरा करतात त्यांनी काय करावं? सकाळी 9.48 नंतर राखी बांधल्यास काय होतं? जाणून घ्या

1 / 5
श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होते आणि शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.48  वाजता संपते. त्यामुळे, राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5.57 ते सकाळी  9.48 आहे.

श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होते आणि शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.48 वाजता संपते. त्यामुळे, राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5.57 ते सकाळी 9.48 आहे.

2 / 5
 या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 3 तास 51 मिनिटं मिळतील. हा कालावधी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथीच्या समाप्तीपर्यंत मोजला जातो. यानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होते.

या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 3 तास 51 मिनिटं मिळतील. हा कालावधी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथीच्या समाप्तीपर्यंत मोजला जातो. यानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होते.

3 / 5
हे माहीत आहे की रक्षाबंधनाला बहिणी भावांच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणींच्या घरी जातात. लोकांना अनेकदा शहरांदरम्यान प्रवास करावा लागतो, ज्यामध्ये बराच वेळ लागतो. केवळ 3 तास ​51 मिनिटांचा वेळ सर्वांसाठी सोयीचा नसतो.

हे माहीत आहे की रक्षाबंधनाला बहिणी भावांच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणींच्या घरी जातात. लोकांना अनेकदा शहरांदरम्यान प्रवास करावा लागतो, ज्यामध्ये बराच वेळ लागतो. केवळ 3 तास ​51 मिनिटांचा वेळ सर्वांसाठी सोयीचा नसतो.

4 / 5
 उदय तिथीनुसार, श्रावण पौर्णिमेची तिथी 28 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल. जर बहीण सकाळी 9.48 पर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकत नसेल, तर राहूकाळ आणि यमगंडाची वेळ टाळून त्यानंतर राखी बांधता येते.

उदय तिथीनुसार, श्रावण पौर्णिमेची तिथी 28 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल. जर बहीण सकाळी 9.48 पर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकत नसेल, तर राहूकाळ आणि यमगंडाची वेळ टाळून त्यानंतर राखी बांधता येते.

5 / 5
Follow Us
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा...
इंधनानंतर आता साखरेसाठीही रांगा? महाराष्ट्रात साखरेचा तुटवडा आणि वाढते दर चिंतेचा विषय
थकीत बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, वडेट्टीवारांनी सरकारवर साधल निशाणा
गजानन देवकते प्रकरण: थकलेल्या बिलांमुळे कंत्राटदाराचा बळी, विजय वडेट्टीवारांनी सरकारवर साधला निशाणा.