ना पक्का रस्ता, ना पूल; मुंबईजवळील गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मृत्यूशी झुंज
वाडा तालुक्यातील डोंगरपाडा गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पक्का रस्ता आणि पूल नाही. पावसाळ्यात पूर आल्याने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. ग्रामस्थांनी तात्पुरता पूल बांधला आहे पण तोही अपुरे आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
भारताचे 1 रुपये व्हेनेझुएलात किती होतात ? ऐकून बसेल धक्का
हिऱ्यांची खाण आहे हा देश, डायमंड कॅपिटल म्हणून ओळखला जातो
वीजेवर धावणाऱ्या मेल-एक्सप्रेसलाही जनरेटर का लावलेले असते ?
सतत डोकं दुखतय? या आजाराचे लक्षण असू शकते
आरोग्यासाठी द्राक्षे किती गुणकारी... होतील अनेक फायदे
दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस... करिश्माच्या दिलखेच अदांवर चाहच्यांच्या नजरा
