ना पक्का रस्ता, ना पूल; मुंबईजवळील गावातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी मृत्यूशी झुंज
वाडा तालुक्यातील डोंगरपाडा गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पक्का रस्ता आणि पूल नाही. पावसाळ्यात पूर आल्याने मुले शाळेत जाऊ शकत नाहीत. ग्रामस्थांनी तात्पुरता पूल बांधला आहे पण तोही अपुरे आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
किती सुंदर दिसतेय..., फोटोमधील ही सौंदर्य क्वीन कोण?
ना तोडफोड, ना टांगणे, भन्नाट पोर्टेबल एसी घर करेल थंडा थंडा कूल..कूल
एक वाटीभर डाळीत नेमके किती प्रोटीन असते ?
एक किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी किती पावले चालावी लागतात ?
रात्री झोपण्याच्या आधी चेहरा धुणे चांगले असते ?
सर्व टी 20I वर्ल्ड कप खेळणाऱ्या 7 महिला खेळाडू, जाणून घ्या
