AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर मिळते नरकात जागा, काय सांगते चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील अनेक पैलूंची सखोलपणे मांडणी केली आहे. यामुळे जीवनातील अनेक गोष्टी सोप्या होतात. चाणक्य नीतीत सांगितलं गेलं आहे की, काही कामं केल्याने नरकात जागा मिळते.

| Updated on: Jun 27, 2023 | 8:13 PM
Share
दुष्ट आणि नीच स्वभावाच्या लोकांना नरक यातना भोगाव्या लागतात. इतरांना त्रास देणाऱ्या लोकांना नरकात जागा मिळते. अशा लोकांना कधीच स्वर्गात जागा मिळत नाही.

दुष्ट आणि नीच स्वभावाच्या लोकांना नरक यातना भोगाव्या लागतात. इतरांना त्रास देणाऱ्या लोकांना नरकात जागा मिळते. अशा लोकांना कधीच स्वर्गात जागा मिळत नाही.

1 / 5
रागाच्या भरात लोकं स्वत:वर ताबा ठेवू शकत नाही. रागात चुकीचं काम करून बसतात. अशा लोकांना नरकात जावं लागतं.

रागाच्या भरात लोकं स्वत:वर ताबा ठेवू शकत नाही. रागात चुकीचं काम करून बसतात. अशा लोकांना नरकात जावं लागतं.

2 / 5
आपल्या प्रियजनांचा द्वेष करणाऱ्या लोकांनाही नरक यातना भोगाव्या लागतात. आपल्याच जवळच्या व्यक्तींसोबत वाईट हेतूने वागणं मृत्यूनंतर महागात पडतं.

आपल्या प्रियजनांचा द्वेष करणाऱ्या लोकांनाही नरक यातना भोगाव्या लागतात. आपल्याच जवळच्या व्यक्तींसोबत वाईट हेतूने वागणं मृत्यूनंतर महागात पडतं.

3 / 5
नीच लोकांच्या सान्निध्यात राहून त्यांना मदत केल्यास त्यांच्या पापाचे धनी होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, नीच माणसांची सेवा आणि त्यांची चाकरी करणारे लोकं मृत्यूनंतर नरकात जातात.

नीच लोकांच्या सान्निध्यात राहून त्यांना मदत केल्यास त्यांच्या पापाचे धनी होतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, नीच माणसांची सेवा आणि त्यांची चाकरी करणारे लोकं मृत्यूनंतर नरकात जातात.

4 / 5
दुसऱ्याचा तिरस्कार करत त्यांच्याबाबत कटू बोलणं लोकांच्या दु:खाचं कारण ठरतं. कटु विधान हृदयाला भिडतात. अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या व्यक्तींना नरक यातना भोगाव्या लागतात.

दुसऱ्याचा तिरस्कार करत त्यांच्याबाबत कटू बोलणं लोकांच्या दु:खाचं कारण ठरतं. कटु विधान हृदयाला भिडतात. अशा पद्धतीने त्रास देणाऱ्या व्यक्तींना नरक यातना भोगाव्या लागतात.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.