AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यात सापडलेले पैसे उचलावेत का? अनेकजण करतात ही मोठी चूक, जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?

अनेकदा रस्त्यात पैसे सापडतात, तुमच्यासोबत देखील कधीतरी तरी अशी घटना घडली असेल, यातील काही लोक हे पैसे उचलतात आणि आपल्यासोबत ठेवतात, तर काही जण हे पैसे मंदिरामध्ये दान करतात.

| Updated on: Jul 26, 2025 | 6:08 PM
Share
अनेकदा रस्त्यात पैसे सापडतात, तुमच्यासोबत देखील कधीतरी तरी अशी घटना घडली असेल, यातील काही लोक हे पैसे उचलतात आणि आपल्यासोबत ठेवतात, तर काही जण हे पैसे मंदिरामध्ये दान करतात.

अनेकदा रस्त्यात पैसे सापडतात, तुमच्यासोबत देखील कधीतरी तरी अशी घटना घडली असेल, यातील काही लोक हे पैसे उचलतात आणि आपल्यासोबत ठेवतात, तर काही जण हे पैसे मंदिरामध्ये दान करतात.

1 / 7
रस्त्यात सापडलेले पैसे उचलावेत का? अनेकजण करतात ही मोठी चूक, जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?

2 / 7
एका भक्ताने त्यांना विचारलं की जर रस्त्यावर पैसे सापडले तर ते आपल्यासोबत ठेवावेत का? यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, रस्त्यावर सापडलेले पैसे कधीही आपल्याजवळ ठेवू नयेत.

एका भक्ताने त्यांना विचारलं की जर रस्त्यावर पैसे सापडले तर ते आपल्यासोबत ठेवावेत का? यावर बोलताना प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, रस्त्यावर सापडलेले पैसे कधीही आपल्याजवळ ठेवू नयेत.

3 / 7
कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

4 / 7
कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.

कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.

5 / 7
जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

6 / 7
जर तुम्ही हे पैसे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी दान करता, तेव्हा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

जर तुम्ही हे पैसे एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी दान करता, तेव्हा तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.