AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या ठिकाणी स्वास्तिक काढण्याची कधीच करू नका चुक, नाहीतर होईल पश्चात्ताप

स्वास्तिक हे पवित्रतेचे, शुभ कार्याचे प्रतिक मानले जाते. कोणतेही शुभ कार्य असले की भिंतीवर स्वास्तिक काढले जाते. परंतु काही ठिकाणी स्वास्तिक काढणे हे फार अशुभ मनाले जाते.

| Updated on: Nov 17, 2025 | 11:49 PM
Share
हिंदू धर्मात स्वास्तिक हे समृद्धी, सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते. घरात एखादा शुभप्रसंग असेल की घराच्या भिंतीवर आवर्जुन स्वास्तिक काढले जाते. मात्र कधीकधी विशिष्ट अशा प्रसंगी स्वास्तिक काढणे हे अशुभ मनले जाते.

हिंदू धर्मात स्वास्तिक हे समृद्धी, सौभाग्य आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते. घरात एखादा शुभप्रसंग असेल की घराच्या भिंतीवर आवर्जुन स्वास्तिक काढले जाते. मात्र कधीकधी विशिष्ट अशा प्रसंगी स्वास्तिक काढणे हे अशुभ मनले जाते.

1 / 5
स्वास्तिक हे जीवन, उर्जा, शुभारंभाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच स्मशानभूमीच्या ठिकाणी, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्वास्तिक काढू नये, असे म्हटले जाते. तसे केल्यास ते अशुभ समजले जाते.

स्वास्तिक हे जीवन, उर्जा, शुभारंभाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच स्मशानभूमीच्या ठिकाणी, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्वास्तिक काढू नये, असे म्हटले जाते. तसे केल्यास ते अशुभ समजले जाते.

2 / 5
चप्पल, बुट ठेवण्याची जागा, घराच्या प्रवेशद्वाराच्या खाली स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते. स्वास्तिक हे एक पवित्र असे प्रतिक आहे. स्वास्तिकावर पाय देणे हे अपवित्रतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळेच बुट, चप्पल ज्या ठिकाणी ठेवले जाते, तेथे स्वास्तिक काढू नये असे म्हटले जाते.

चप्पल, बुट ठेवण्याची जागा, घराच्या प्रवेशद्वाराच्या खाली स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते. स्वास्तिक हे एक पवित्र असे प्रतिक आहे. स्वास्तिकावर पाय देणे हे अपवित्रतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळेच बुट, चप्पल ज्या ठिकाणी ठेवले जाते, तेथे स्वास्तिक काढू नये असे म्हटले जाते.

3 / 5
टॉयलटेच्या दरवाजावर तसेच नाल्याजवळ स्वास्तिक काढू नये असे सांगितले जाते. तसे केल्यास ते अशुभ मानले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला, श्राद्ध असेल तर अशा वेळी स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते.

टॉयलटेच्या दरवाजावर तसेच नाल्याजवळ स्वास्तिक काढू नये असे सांगितले जाते. तसे केल्यास ते अशुभ मानले जाते. एखाद्याचा मृत्यू झाला, श्राद्ध असेल तर अशा वेळी स्वास्तिक काढणे अशुभ मनाले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.