AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan 21st Installment : पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये हवे आहेत? ही एक गोष्ट केल्याशिवाय लाभ मिळणार नाही!

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 12:38 AM
Share
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

1 / 5
या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

2 / 5
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

3 / 5
या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

4 / 5
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

5 / 5
Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.