AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan 21st Installment : पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये हवे आहेत? ही एक गोष्ट केल्याशिवाय लाभ मिळणार नाही!

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 12:38 AM
Share
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

1 / 5
या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

2 / 5
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

3 / 5
या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

4 / 5
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक