AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan 21st Installment : पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये हवे आहेत? ही एक गोष्ट केल्याशिवाय लाभ मिळणार नाही!

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याने वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: Sep 24, 2025 | 12:38 AM
Share
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला 6000 रुपयांचा आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर हे पैसे पाठवले जातात.

1 / 5
या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या योजनेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सरकारने योजनेसाठीचे नियम आणखी कडक केले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायवयाचा असेल तर खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

2 / 5
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

3 / 5
या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

या योजनेचे पैसे लाभार्थी शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यावर जातात. त्यामुळेच बँकेचे खाते आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड-बँक खाते लिंक नसेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही.

4 / 5
शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीशीं सबंधित सर्व कागदपत्रे अपडेट करून घेणे गरजेचे आहे. तसेच या कागदपत्रांची सरकार दरबारी नोंद असणेही गरजेचे आहे. कागदपत्रांची नोंद सरकारकडे नसेल तर तुम्हाला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही.

5 / 5
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.