AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…

कर्ज न फेडता मृत्यू झाल्यास काय होते? कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्माचे चक्र यावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी दिलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. या जन्मातील हिशोब याच जन्मात पूर्ण का करावा, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

| Updated on: Apr 10, 2026 | 1:38 PM
Share
आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

1 / 8
प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा व्यवहार नसून तो थेट आपल्या पुनर्जन्माशी जोडलेला आहे. प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, "महाराज, जर कर्ज न फेडता आपला मृत्यू झाला, तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो का?" यावर महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्माचे सिद्धांत समजावून सांगितले.

प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा व्यवहार नसून तो थेट आपल्या पुनर्जन्माशी जोडलेला आहे. प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, "महाराज, जर कर्ज न फेडता आपला मृत्यू झाला, तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो का?" यावर महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्माचे सिद्धांत समजावून सांगितले.

2 / 8
महाराज म्हणाले की, जर आपण कोणाचे काही देणे लागतो आणि तो हिशोब या जन्मात पूर्ण झाला नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कर्माचे हे चक्र अतिशय सूक्ष्म आणि अटळ असते.

महाराज म्हणाले की, जर आपण कोणाचे काही देणे लागतो आणि तो हिशोब या जन्मात पूर्ण झाला नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कर्माचे हे चक्र अतिशय सूक्ष्म आणि अटळ असते.

3 / 8
त्यामुळे जीवनात शक्य तितक्या लवकर कोणाचेही देणे किंवा उसने घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. डोक्यावर कर्जाचा भार घेऊन मरणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे आमंत्रण देणे होय. तसेच पैसे देणाऱ्यालाही महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे जीवनात शक्य तितक्या लवकर कोणाचेही देणे किंवा उसने घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. डोक्यावर कर्जाचा भार घेऊन मरणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे आमंत्रण देणे होय. तसेच पैसे देणाऱ्यालाही महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

4 / 8
जर समोरची व्यक्ती पैसे देऊ शकत नसेल, तर त्याला मनापासून माफ करा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा त्या कर्जाचा हिशोब तिथेच संपतो आणि दोन्ही व्यक्ती त्या बंधनातून मुक्त होतात, असे महाराज म्हणाले.

जर समोरची व्यक्ती पैसे देऊ शकत नसेल, तर त्याला मनापासून माफ करा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा त्या कर्जाचा हिशोब तिथेच संपतो आणि दोन्ही व्यक्ती त्या बंधनातून मुक्त होतात, असे महाराज म्हणाले.

5 / 8
आपण कोणाला तरी दुखावले आहे किंवा कोणाचे पैसे थकवले आहेत आणि आता ते परत करणे शक्य नसेल, तर देवाची मनापासून माफी मागा. ती व्यक्ती तुमचे ऐको न ऐको, पण देव तुमचे नक्कीच ऐकतो, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.

आपण कोणाला तरी दुखावले आहे किंवा कोणाचे पैसे थकवले आहेत आणि आता ते परत करणे शक्य नसेल, तर देवाची मनापासून माफी मागा. ती व्यक्ती तुमचे ऐको न ऐको, पण देव तुमचे नक्कीच ऐकतो, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.

6 / 8
महाराजांच्या मते, जोपर्यंत मानवाचा कोणाशीही कसलाही हिशोब शिल्लक असतो, तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. जेव्हा आपण सर्व स्वार्थातून आणि ऋणातून मुक्त होतो.

महाराजांच्या मते, जोपर्यंत मानवाचा कोणाशीही कसलाही हिशोब शिल्लक असतो, तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. जेव्हा आपण सर्व स्वार्थातून आणि ऋणातून मुक्त होतो.

7 / 8
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या जन्मातील हिशोब याच जन्मात चुकता करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.

तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या जन्मातील हिशोब याच जन्मात चुकता करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.

8 / 8
Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....