AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…

कर्ज न फेडता मृत्यू झाल्यास काय होते? कर्माचा सिद्धांत आणि पुनर्जन्माचे चक्र यावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी दिलेले महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. या जन्मातील हिशोब याच जन्मात पूर्ण का करावा, हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

| Updated on: Apr 10, 2026 | 1:38 PM
Share
आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

1 / 8
प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा व्यवहार नसून तो थेट आपल्या पुनर्जन्माशी जोडलेला आहे. प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, "महाराज, जर कर्ज न फेडता आपला मृत्यू झाला, तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो का?" यावर महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्माचे सिद्धांत समजावून सांगितले.

प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा व्यवहार नसून तो थेट आपल्या पुनर्जन्माशी जोडलेला आहे. प्रेमानंद महाराजांना एका भक्ताने विचारले की, "महाराज, जर कर्ज न फेडता आपला मृत्यू झाला, तर ते फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो का?" यावर महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत कर्माचे सिद्धांत समजावून सांगितले.

2 / 8
महाराज म्हणाले की, जर आपण कोणाचे काही देणे लागतो आणि तो हिशोब या जन्मात पूर्ण झाला नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कर्माचे हे चक्र अतिशय सूक्ष्म आणि अटळ असते.

महाराज म्हणाले की, जर आपण कोणाचे काही देणे लागतो आणि तो हिशोब या जन्मात पूर्ण झाला नाही, तर निसर्गाच्या नियमानुसार तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावेच लागते. कर्माचे हे चक्र अतिशय सूक्ष्म आणि अटळ असते.

3 / 8
त्यामुळे जीवनात शक्य तितक्या लवकर कोणाचेही देणे किंवा उसने घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. डोक्यावर कर्जाचा भार घेऊन मरणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे आमंत्रण देणे होय. तसेच पैसे देणाऱ्यालाही महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे जीवनात शक्य तितक्या लवकर कोणाचेही देणे किंवा उसने घेतलेले पैसे परत केले पाहिजेत. डोक्यावर कर्जाचा भार घेऊन मरणे म्हणजे पुन्हा जन्म घेण्याचे आमंत्रण देणे होय. तसेच पैसे देणाऱ्यालाही महाराजांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे.

4 / 8
जर समोरची व्यक्ती पैसे देऊ शकत नसेल, तर त्याला मनापासून माफ करा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा त्या कर्जाचा हिशोब तिथेच संपतो आणि दोन्ही व्यक्ती त्या बंधनातून मुक्त होतात, असे महाराज म्हणाले.

जर समोरची व्यक्ती पैसे देऊ शकत नसेल, तर त्याला मनापासून माफ करा. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता, तेव्हा त्या कर्जाचा हिशोब तिथेच संपतो आणि दोन्ही व्यक्ती त्या बंधनातून मुक्त होतात, असे महाराज म्हणाले.

5 / 8
आपण कोणाला तरी दुखावले आहे किंवा कोणाचे पैसे थकवले आहेत आणि आता ते परत करणे शक्य नसेल, तर देवाची मनापासून माफी मागा. ती व्यक्ती तुमचे ऐको न ऐको, पण देव तुमचे नक्कीच ऐकतो, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.

आपण कोणाला तरी दुखावले आहे किंवा कोणाचे पैसे थकवले आहेत आणि आता ते परत करणे शक्य नसेल, तर देवाची मनापासून माफी मागा. ती व्यक्ती तुमचे ऐको न ऐको, पण देव तुमचे नक्कीच ऐकतो, असेही प्रेमानंद महाराजांनी सांगितले.

6 / 8
महाराजांच्या मते, जोपर्यंत मानवाचा कोणाशीही कसलाही हिशोब शिल्लक असतो, तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. जेव्हा आपण सर्व स्वार्थातून आणि ऋणातून मुक्त होतो.

महाराजांच्या मते, जोपर्यंत मानवाचा कोणाशीही कसलाही हिशोब शिल्लक असतो, तोपर्यंत त्याला मोक्ष मिळत नाही. जेव्हा आपण सर्व स्वार्थातून आणि ऋणातून मुक्त होतो.

7 / 8
तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या जन्मातील हिशोब याच जन्मात चुकता करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.

तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने देवाच्या चरणी स्थान मिळवू शकतो. त्यामुळे या जन्मातील हिशोब याच जन्मात चुकता करण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा प्रेमानंद महाराजांनी दिला आहे.

8 / 8
Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक