AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक असं गाव जिथे पाऊसच पडत नाही, मग जिवंत कसे राहतात लोक?

यमनमधील अल हुतैब हे एक अद्वितीय गाव आहे जिथे कधीही पाऊस पडत नाही. तरीही, डोंगराळ भूभागातील हे गाव समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर असून, पावसाचे ढग गावाच्या खाली पाऊस सोडतात आणि हे पाणी वाहिण्याद्वारे गावात आणले जाते. प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम असलेले हे गाव पर्यटकांना आकर्षित करते.

| Updated on: Jul 19, 2025 | 2:56 PM
Share
उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो. पावसाळ्यात नदीनाले भरून जातात. प्यायला पाणी मिळतं. शेतात पिकं तरारून जातात. वातावरण प्रफुल्लित होतं. असंख्य लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी कामावर दांड्या मारतात आणि पिकनिक करतात. पण जगात असं एक गाव आहे, जिथे कधी पाऊसच पडत नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. मग या गावातील लोक जिवंत कसे राहतात? हेच जाणून घेऊया.

उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो. पावसाळ्यात नदीनाले भरून जातात. प्यायला पाणी मिळतं. शेतात पिकं तरारून जातात. वातावरण प्रफुल्लित होतं. असंख्य लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी कामावर दांड्या मारतात आणि पिकनिक करतात. पण जगात असं एक गाव आहे, जिथे कधी पाऊसच पडत नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. मग या गावातील लोक जिवंत कसे राहतात? हेच जाणून घेऊया.

1 / 8
आपण ज्या गावाची चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे, अल हुतैब. यमन या देशातील हे महत्त्वाचं गाव आहे.

आपण ज्या गावाची चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे, अल हुतैब. यमन या देशातील हे महत्त्वाचं गाव आहे.

2 / 8
अल हुतैब हे जगातील असं एकमेव गाव आहे, जिथे पाऊसच पडत नाही. पण तरीही अल हुतैब हे गाव अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट द्यायला येतात.

अल हुतैब हे जगातील असं एकमेव गाव आहे, जिथे पाऊसच पडत नाही. पण तरीही अल हुतैब हे गाव अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट द्यायला येतात.

3 / 8
डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाकडे पर्यटकांचे पाय वळले नसते तर नवलच. अगदी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या गावाला भेट देण्यासाठी लोक येतात.

डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाकडे पर्यटकांचे पाय वळले नसते तर नवलच. अगदी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या गावाला भेट देण्यासाठी लोक येतात.

4 / 8
अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचावर आहे. या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येतात.

अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचावर आहे. या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येतात.

5 / 8
हिवााळ्यात सकाळी या गावातील वातावरण थंड असतं. सूर्योदय झाल्यावर मात्र वातावरण गरम व्हायला सुरुवात होते.

हिवााळ्यात सकाळी या गावातील वातावरण थंड असतं. सूर्योदय झाल्यावर मात्र वातावरण गरम व्हायला सुरुवात होते.

6 / 8
या गावात पाऊस पडत नाही. कारण हे गाव अगदी ढगांच्या जवळ वसलेलं आहे. त्यामुळे पावसाचे ढग गावाच्या खाली तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस कोसळतो. त्यामुळे हे पाणी वर गावात नेलं जातं. त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

या गावात पाऊस पडत नाही. कारण हे गाव अगदी ढगांच्या जवळ वसलेलं आहे. त्यामुळे पावसाचे ढग गावाच्या खाली तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस कोसळतो. त्यामुळे हे पाणी वर गावात नेलं जातं. त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.

7 / 8
या गावात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो. तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच या आगळ्यावेगळ्या गावाला भेट द्या आणि या आगळ्या वेगळ्या गावातील पावसाचा आनंद घ्या.

या गावात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो. तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच या आगळ्यावेगळ्या गावाला भेट द्या आणि या आगळ्या वेगळ्या गावातील पावसाचा आनंद घ्या.

8 / 8
Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.