AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 30 वर्षांनंतर पतीपासून विभक्त झाली रती अग्निहोत्री? मुलगा म्हणाला, “मी एकुलता एक..”

अभिनेत्री रति अग्निहोत्रीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांकडे तिने एफआयआरसुद्धा दाखल केली होती. त्यानंतर तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता मुलाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Aug 26, 2024 | 11:03 AM
Share
अभिनेत्री रति अग्निहोत्रीने 1985 मध्ये अनिल विरवानी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 30 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 2015-16 दरम्यान रति आणि अनिल यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याचवेळी दोघांच्या घटस्फोटाचीही चर्चा होती. आता त्यांचा मुलगा तनुज विरवानीने आईवडिलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री रति अग्निहोत्रीने 1985 मध्ये अनिल विरवानी यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 30 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 2015-16 दरम्यान रति आणि अनिल यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याचवेळी दोघांच्या घटस्फोटाचीही चर्चा होती. आता त्यांचा मुलगा तनुज विरवानीने आईवडिलांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 5
'एनडीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुजने सांगितलं, "मला समजत नाही की लोक असं का म्हणतात की माझे पालक विभक्त झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. मी सरळ भाषेत तुम्हाला सांगतो की माझे आईवडील विभक्त झाले नाहीत. 2015 मध्ये काही गोष्टी ठीक नव्हत्या, तेव्हा दोघं काही काळ वेगळे राहिले होते. नंतर ते पुन्हा एकत्र आले."

'एनडीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुजने सांगितलं, "मला समजत नाही की लोक असं का म्हणतात की माझे पालक विभक्त झाले आहेत. त्यांचा घटस्फोट झाला आहे. मी सरळ भाषेत तुम्हाला सांगतो की माझे आईवडील विभक्त झाले नाहीत. 2015 मध्ये काही गोष्टी ठीक नव्हत्या, तेव्हा दोघं काही काळ वेगळे राहिले होते. नंतर ते पुन्हा एकत्र आले."

2 / 5
"आम्ही अजूनही एकाच घरात राहतो, एकत्र फिरायला जातो, सोबत जेवतो. वैवाहिक आयुष्यात थोड्याफार समस्या असतातच. माझ्या आईवडिलांच्या नात्यातही असाच एक काळ होता. पण आता दोघंही ठीक आहेत", असं त्याने स्पष्ट केलं.

"आम्ही अजूनही एकाच घरात राहतो, एकत्र फिरायला जातो, सोबत जेवतो. वैवाहिक आयुष्यात थोड्याफार समस्या असतातच. माझ्या आईवडिलांच्या नात्यातही असाच एक काळ होता. पण आता दोघंही ठीक आहेत", असं त्याने स्पष्ट केलं.

3 / 5
"मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईवडिलांच्या नात्यात सर्वकाही ठीक आहे का पाहणं ही माझी जबाबदारी आहे. सर्वजण एकत्र राहू शकतील, यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या प्रयत्नांमुळे ते दोघं आज सोबत आहेत. हेच माझं यश आहे", असंही तो पुढे म्हणाला.

"मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईवडिलांच्या नात्यात सर्वकाही ठीक आहे का पाहणं ही माझी जबाबदारी आहे. सर्वजण एकत्र राहू शकतील, यासाठी मी प्रयत्न करतो. माझ्या प्रयत्नांमुळे ते दोघं आज सोबत आहेत. हेच माझं यश आहे", असंही तो पुढे म्हणाला.

4 / 5
2015 मध्ये रतिने तिच्या पतीवर बरेच आरोप केले होते. इतकंच नव्हे तर तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केलं होतं. रतीने पती अनिलवर कौटुंबिक हिंचाचाराचा आरोप केला होता.

2015 मध्ये रतिने तिच्या पतीवर बरेच आरोप केले होते. इतकंच नव्हे तर तिने मुंबई पोलिसांकडे पतीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केलं होतं. रतीने पती अनिलवर कौटुंबिक हिंचाचाराचा आरोप केला होता.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.