सलमानशी ब्रेकअपनंतर जे ऐश्वर्यासोबत झालं, तेच घटस्फोटानंतर आता समंथासोबत घडतंय
समंथाने 2017 मध्ये नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. त्यानंतर तिने कामातून काही काळ ब्रेक घेतला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
