AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या स्मार्टफोनला लावलेलं कव्हर काढा आणि पाहा जादू….! जाणून घ्या नेमकं काय?

हेच बॅक कव्हर तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरु शकतात. आपण आपल्या फोनच्या संरक्षणासाठी बॅक कव्हर लावतो, पण तीच आपल्यासाठी एक मोठी चूक ठरू शकते.

| Updated on: Sep 21, 2025 | 11:45 PM
Share
आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोन म्हटला की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बॅक कव्हर आलेच. हल्ली विविध रंगाचे, डिझाईनचे बॅक कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.

आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. स्मार्टफोन म्हटला की त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बॅक कव्हर आलेच. हल्ली विविध रंगाचे, डिझाईनचे बॅक कव्हर बाजारात उपलब्ध आहेत.

1 / 6
आपण अनेकदा दर दोन किंवा तीन महिन्यांनी स्मार्टफोनचे बॅक कव्हर बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का? हेच बॅक कव्हर तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरु शकतात. आपण आपल्या फोनच्या संरक्षणासाठी बॅक कव्हर लावतो, पण तीच आपल्यासाठी एक मोठी चूक ठरू शकते.

आपण अनेकदा दर दोन किंवा तीन महिन्यांनी स्मार्टफोनचे बॅक कव्हर बदलत असतो. पण तुम्हाला माहितीये का? हेच बॅक कव्हर तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरु शकतात. आपण आपल्या फोनच्या संरक्षणासाठी बॅक कव्हर लावतो, पण तीच आपल्यासाठी एक मोठी चूक ठरू शकते.

2 / 6
फोनला कव्हर लावण्याचे ज्याप्रकारे फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. फोनवर काम करताना किंवा चार्जिंग करताना तो गरम होतो. कव्हर लावल्यामुळे ही उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे फोन जास्त गरम होतो. ज्यामुळे बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे फोन हळू हळू चालतो.

फोनला कव्हर लावण्याचे ज्याप्रकारे फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. फोनवर काम करताना किंवा चार्जिंग करताना तो गरम होतो. कव्हर लावल्यामुळे ही उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे फोन जास्त गरम होतो. ज्यामुळे बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे फोन हळू हळू चालतो.

3 / 6
फोनला काही जाड किंवा धातूचे कव्हर लावल्याने नेटवर्क अँटेनामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतो. परिणामी, फोनवर बोलताना किंवा इंटरनेट वापरताना समस्या येऊ शकते.

फोनला काही जाड किंवा धातूचे कव्हर लावल्याने नेटवर्क अँटेनामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतो. परिणामी, फोनवर बोलताना किंवा इंटरनेट वापरताना समस्या येऊ शकते.

4 / 6
अनेक कंपन्यांचे फोन खूप आकर्षक डिझाईन आणि रंगांमध्ये येतात. पण कव्हर लावल्यामुळे हे सुंदर डिझाइन लपून जाते.

अनेक कंपन्यांचे फोन खूप आकर्षक डिझाईन आणि रंगांमध्ये येतात. पण कव्हर लावल्यामुळे हे सुंदर डिझाइन लपून जाते.

5 / 6
फोनला कव्हर लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पडल्यास किंवा स्क्रॅच लागण्यापासून सुरक्षित राहतो. काही कव्हरमुळे फोनची पकड चांगली राहते, ज्यामुळे तो हातातून निसटण्याची शक्यता कमी होते.

फोनला कव्हर लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पडल्यास किंवा स्क्रॅच लागण्यापासून सुरक्षित राहतो. काही कव्हरमुळे फोनची पकड चांगली राहते, ज्यामुळे तो हातातून निसटण्याची शक्यता कमी होते.

6 / 6
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.