IND vs AUS : मेलबर्न कसोटीत या पाच चुका ठरल्या पराभवाचं कारण, जाणून घ्या
मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 184 धावांनी दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे मालिका विजयाचं स्वप्न भंगलं आहे. पाचव्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका बरोबरीत सुटेल. चार सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
