AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने इंग्लंडचा आजपर्यंतचा सर्वात मोठा विक्रम मोडला, दोन विजय इंग्रजांना पडले भारी

टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ज्या इंग्रजांनी क्रिकेटला जन्म घातला, त्यांचा संघाला धोबीपछाट देत मोठा विक्रम नावावर केला आहे. इंग्लंडच्या नावावर असलेला सर्वाधिक विजयांचा विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: Oct 15, 2025 | 5:33 PM
Share
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताच्या विजयाची संख्या 922 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारताच्या विजयाची संख्या 922 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ ठरला आहे. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
भारताने दोन विजय मिळवण्यापूर्वी इंग्लंडचा संघ सर्वाधिक विजयाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. 1877 मध्ये क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 2117 सामने खेळला आहे. यात त्यांनी 921 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 790 सामने गमावले आहेत. तर 11 सामने बरोबरीत सुटले आहेत. 219 सामने अनिर्णित राहीले. (Photo- BCCI Twitter)

भारताने दोन विजय मिळवण्यापूर्वी इंग्लंडचा संघ सर्वाधिक विजयाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर होता. 1877 मध्ये क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 2117 सामने खेळला आहे. यात त्यांनी 921 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 790 सामने गमावले आहेत. तर 11 सामने बरोबरीत सुटले आहेत. 219 सामने अनिर्णित राहीले. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 बरोबरीत रोखलं. त्यानंतर वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारत आंतरराष्ट्रीय सर्वाधिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय इंग्लंडच्या तुलनेत कमी सामने खेळला आहे, हे विशेष..(Photo- BCCI Twitter)

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 2-2 बरोबरीत रोखलं. त्यानंतर वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यात पराभवाची धूळ चारत आंतरराष्ट्रीय सर्वाधिक विजयाची नोंद केली आहे. भारतीय इंग्लंडच्या तुलनेत कमी सामने खेळला आहे, हे विशेष..(Photo- BCCI Twitter)

3 / 5
भारताने 1932 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. भारताने तेव्हापासून आतापर्यंत 1916 सामने खेळले आहेत. या काळात भारताने 922 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 702 सामने गमावले आहेत. 18 सामने बरोबरीत सुटले. तर 50 सामने अनिर्णित ठरले. (Photo- BCCI Twitter)

भारताने 1932 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. भारताने तेव्हापासून आतापर्यंत 1916 सामने खेळले आहेत. या काळात भारताने 922 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 702 सामने गमावले आहेत. 18 सामने बरोबरीत सुटले. तर 50 सामने अनिर्णित ठरले. (Photo- BCCI Twitter)

4 / 5
ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1877 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असून 2107 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 1158 सामने जिंकले आहेत. तर 676 सामने गमावले आहेत. 14 सामने बरोबरीत, तर 219 सामने अनिर्णित ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया एक हजाराहून अधिक सामने जिंकणारा जगातील एकमेव संघ आहे.  (Photo- Cricket Australia Twitter)

ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या यादीत अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया 1877 पासून आंतरराष्ट्रीय सामने खेळत असून 2107 सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 1158 सामने जिंकले आहेत. तर 676 सामने गमावले आहेत. 14 सामने बरोबरीत, तर 219 सामने अनिर्णित ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया एक हजाराहून अधिक सामने जिंकणारा जगातील एकमेव संघ आहे. (Photo- Cricket Australia Twitter)

5 / 5
Follow Us
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा