48 सामन्यातील 91 डावात जसप्रीत बुमराहचं नकोसं शतक
चौथ्या कसोटी सामन्यावर इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. कारण इंग्लंडने घेतलेली 250 हून अधिक धावांची आघाडी मोडून काढणं सोपं नाही. त्यामुळे भारताचा पराभव हा क्रीडाप्रेमींनी आधीच मान्य केला आहे. यातून फक्त चमत्कारच वाचवू शकतो. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या वाटेला नको ते आलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
बॉडी Detox करायची आहे तर स्वयंपाकघरातील हे जिन्नस येतील काम
Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
एक असा देश जिथे नवरा भाड्याने मिळतो आणि स्त्रिया तासांप्रमाणे पैसे देतात....
मान्सूनमध्ये आपल्या त्वचेची काळजी अशी घ्या..
कोणत्या भाजीत आहे सर्वाधिक प्रोटीन ?
