AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, मुंबई कितव्या स्थानी?

IPL : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 11 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर 2 धावा करुन सामना जिंकला. या निमित्ताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकणाऱ्या संघांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: May 11, 2026 | 9:20 PM
Share
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 9 सामने शेवटच्या चेंडूवर जिंकले आहेत. सीएसकेने पहिल्याच मोसमात (2008) पहिल्यांदा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. त्यानंतर सीएसकेने 2012 साली 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. तर 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 साली चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने चेन्नईला 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजयी केलं आहे. (Photo Credit : PTI)

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 9 सामने शेवटच्या चेंडूवर जिंकले आहेत. सीएसकेने पहिल्याच मोसमात (2008) पहिल्यांदा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला होता. त्यानंतर सीएसकेने 2012 साली 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. तर 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 साली चेन्नईने शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने चेन्नईला 3 वेळा शेवटच्या चेंडूवर विजयी केलं आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
मुंबई इंडियन्सने एकूण 7 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. मुंबईने 2011 आणि 2012 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने 2019, 2021 आणि 2023 साली पलटणने प्रत्येकी 1 सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

मुंबई इंडियन्सने एकूण 7 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. मुंबईने 2011 आणि 2012 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आहे. तसेच मुंबईने 2019, 2021 आणि 2023 साली पलटणने प्रत्येकी 1 सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
राजस्थान रॉयल्सने 5 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. राजस्थानने 2008 आणि 2015 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवलाय. तर राजस्थानने 2024 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

राजस्थान रॉयल्सने 5 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. राजस्थानने 2008 आणि 2015 साली प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या चेंडूवर विजय मिळवलाय. तर राजस्थानने 2024 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
जीटी आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. गुजरातने 2022 साली 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. त्यानंतर 2024 आणि 2025 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

जीटी आणि आरसीबी या दोन्ही संघांनी प्रत्येकी 4-4 वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. गुजरातने 2022 साली 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. त्यानंतर 2024 आणि 2025 साली शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
पंजाब किंग्सने 4 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवलाय. तर डेक्कन चार्जर्सने एकदा शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

पंजाब किंग्सने 4 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवला आहे. केकेआरने 3, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सने प्रत्येकी 2 वेळा शेवटच्या बॉलवर विजय मिळवलाय. तर डेक्कन चार्जर्सने एकदा शेवटच्या बॉलवर सामना जिंकला आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....