IPL : आयपीएल स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, मुंबई कितव्या स्थानी?
IPL : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रविवारी 11 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर 2 धावा करुन सामना जिंकला. या निमित्ताने स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शेवटच्या चेंडूवर सामना जिंकणाऱ्या संघांबाबत जाणून घेऊयात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
