AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK सामन्याआधी शोएब अख्तर याने दिलं टीम इंडियाला ओपन चॅलेंज, काय म्हणाला वाचा

IND vs PAK: आशिया कप 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

| Updated on: Sep 09, 2023 | 10:39 PM
Share
आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने सामना अतितटीचा होणार यात शंका नाही. मात्र या सामन्यापूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चाहते भिडले आहेत.

आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने सामना अतितटीचा होणार यात शंका नाही. मात्र या सामन्यापूर्वीच शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोन्ही संघांचे चाहते भिडले आहेत.

1 / 6
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने टीम इंडियाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

2 / 6
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर श्रीलंकेत दाखल झाला आहे. कोलंबोत दाखल होताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर श्रीलंकेत दाखल झाला आहे. कोलंबोत दाखल होताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्याने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

3 / 6
"पावसाचं काहीच टेन्शन नाही. पाकिस्तानपासून सावध राहा. " असं शोएब अख्तर याने सांगितलं आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.

"पावसाचं काहीच टेन्शन नाही. पाकिस्तानपासून सावध राहा. " असं शोएब अख्तर याने सांगितलं आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.

4 / 6
व्हिडीओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे की, “देवालाच माहिती, मी किती वर्षांनी कोलंबोला आलो आहे. पण इथे आल्यावर बरं वाटलं. महान देश आणि महान लोक आणि हवामान… सर्वकाही योग्य वाटतं.” नंतर तो हसत हसत म्हणाला, “पाकिस्तानपासून सावध राहा.”

व्हिडीओमध्ये शोएब अख्तर म्हणत आहे की, “देवालाच माहिती, मी किती वर्षांनी कोलंबोला आलो आहे. पण इथे आल्यावर बरं वाटलं. महान देश आणि महान लोक आणि हवामान… सर्वकाही योग्य वाटतं.” नंतर तो हसत हसत म्हणाला, “पाकिस्तानपासून सावध राहा.”

5 / 6
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवण्यात आाला आहे. राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. वनडेत निकाल देण्यासाठी कमीत कमी 20 षटकं खेळणं गरजेचं आहे.  पण या सामन्याचा निकाल येईल असं शोएब अख्तरने सांगितलं आहे.

भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव ठेवण्यात आाला आहे. राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. वनडेत निकाल देण्यासाठी कमीत कमी 20 षटकं खेळणं गरजेचं आहे. पण या सामन्याचा निकाल येईल असं शोएब अख्तरने सांगितलं आहे.

6 / 6
Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....