T20 World Cup 2026 : भारताच्या गटात चारही अपराजित संघ, आता खऱ्या अर्थाने लागणार कसोटी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. आठ संघांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. दोन गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण भारताच्या गटात साखळी फेरीत एकही सामना न गमवलेले संघ आहेत. त्यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
विना ब्लाऊज साडीमध्ये प्राजक्ता माळीचं फोटोशूट
व्हॉट्सअॅपच्या एका निर्णयाने ग्रुप अॅडमीनची ताकद वाढली, मेसेजिंग App मध्ये काय बदल?
टीम इंडियाची T20I World Cup मध्ये ऐतिहासिक कामगिरी
साल २०१६ मध्ये अभिनेत्री Tripti Dimri अशी दिसायची ?
कोणत्या महिलांनी पपई खाऊ नये?
किडणी खराब झाल्याची सुरुवातीची लक्षणे कोणती?
