T20 World Cup 2026 : भारताच्या गटात चारही अपराजित संघ, आता खऱ्या अर्थाने लागणार कसोटी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. आठ संघांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. दोन गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण भारताच्या गटात साखळी फेरीत एकही सामना न गमवलेले संघ आहेत. त्यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
वजन कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा
Jio चा स्वस्त रिचार्ज, डेटावर नाही कोणतीही डेली लिमिट
समुद्रकिनारी अंजली अरोराचा बोल्ड लूक, लुकने वेधलं लक्ष
उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात?
शरीरात हे 10 विचित्र बदल?, या जीवनसत्वाची कमतरता तर नाही ना !
कर्करोगाच्या सुरुवातीला दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच व्हा सावध
