AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : भारताच्या गटात चारही अपराजित संघ, आता खऱ्या अर्थाने लागणार कसोटी

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. आठ संघांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. दोन गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण भारताच्या गटात साखळी फेरीत एकही सामना न गमवलेले संघ आहेत. त्यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र असणार आहे.

| Updated on: Feb 21, 2026 | 4:05 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा प्रवास आता संपलेला आहे. 20 संघांपैकी 12 संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 8 संघ उपांत्य फेरीतील जागेसाठी लढणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचा प्रवास आता संपलेला आहे. 20 संघांपैकी 12 संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 8 संघ उपांत्य फेरीतील जागेसाठी लढणार आहे.

1 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे चार संघ आहे. या गटात प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. तीन पैकी तीन सामने जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे चार संघ आहे. या गटात प्रत्येक संघाला प्रत्येकी तीन सामने खेळायचे आहेत. तीन पैकी तीन सामने जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल.

2 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ आहेत. या चार संघात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी लढत होणार आहे. हे सर्व सामने  श्रीलंकेत होणार आहे.

सुपर 8 फेरीच्या गट 2 मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका हे चार संघ आहेत. या चार संघात उपांत्य फेरीच्या दोन जागांसाठी लढत होणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहे.

3 / 5
सुपर 8 फेरीतील गट 1 हा अपराजित गट आहे. कारण या गटात असलेल्या चारही संघाने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांनी साखळी फेरीत चारही सामने जिंकले आहेत.

सुपर 8 फेरीतील गट 1 हा अपराजित गट आहे. कारण या गटात असलेल्या चारही संघाने साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नाही. भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांनी साखळी फेरीत चारही सामने जिंकले आहेत.

4 / 5
सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये स्पर्धा अतितटीची असणार आहे. गट 2 मध्येही तशीच स्थिती आहे. पण या चारही संघांनी साखळी फेरीत एक एक सामना गमावला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण जागा मिळवते याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

सुपर 8 फेरीच्या गट 1 मध्ये स्पर्धा अतितटीची असणार आहे. गट 2 मध्येही तशीच स्थिती आहे. पण या चारही संघांनी साखळी फेरीत एक एक सामना गमावला आहे. त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण जागा मिळवते याची उत्सुकता आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल:
सुटे तेल बंदीवरून वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना
सुटे तेल बंदी: आठवडी बाजारांना फटका, मुख्यमंत्री फडणवीसांकडून नव्या एसओपीच्या सूचना