T20 World Cup 2026 : भारताच्या गटात चारही अपराजित संघ, आता खऱ्या अर्थाने लागणार कसोटी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. आठ संघांची चार वेगवेगळ्या गटात विभागणी केली आहे. दोन गटातील टॉप 2 संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. पण भारताच्या गटात साखळी फेरीत एकही सामना न गमवलेले संघ आहेत. त्यामुळे भारतासाठी स्पर्धा तीव्र असणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
रक्षाबंधनाच्या दिवशी मुलींनो ट्राय करा हा लूक, घरचे करतील कौतुक
सोनाक्षीचा ग्लॅमरस लूक पाहून चुकेल तुमच्याही काळजाचा ठोका
जेवणानंतर लागलीच पाणी का पिऊ नये ?
बॉडी बनवण्यासाठी अंडी किती फायद्याची ?
श्वेता शिंदेचं गुलाबी साडीमधील सौंदर्य पाहून चाहते घायाळ, होतोय कमेंट्सचा वर्षाव
डिपनेक गाउनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीच्या दिलखेत अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नदरा
