AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारे टॉप 5 भारतीय, विराट कितव्या स्थानी?

Most ducks in International cricket for India : न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचे 5 फलंदाज चक्क भोपळा न फोडता बाद झाले. या निमित्ताने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या भारतीय फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:30 PM
Share
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शून्यावर बाद झाला. विराट अनेक वर्षांनी तिसऱ्या स्थानी खेळायला आला. विराटला 9 बॉल खेळूनही खातं उघडता आलं नाही. (Photo Credit : Bcci)

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी शून्यावर बाद झाला. विराट अनेक वर्षांनी तिसऱ्या स्थानी खेळायला आला. विराटला 9 बॉल खेळूनही खातं उघडता आलं नाही. (Photo Credit : Bcci)

1 / 7
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याबाबत हरभजन सिंह याला मागे टाकलं आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या टॉप 5 टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात.  (Photo Credit : Social Media)

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याबाबत हरभजन सिंह याला मागे टाकलं आहे. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणाऱ्या टॉप 5 टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात. (Photo Credit : Social Media)

2 / 7
टीम इंडियाचा उंचपुरा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इशांत या 105 सामन्यांमधून 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे. इशांत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : Afp)

टीम इंडियाचा उंचपुरा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने 199 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इशांत या 105 सामन्यांमधून 40 वेळा शून्यावर बाद झाला आहे. इशांत या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. (Photo Credit : Afp)

3 / 7
विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा एकही धाव न करता मैदानाबाहेर गेला आहे. (Photo Credit : Social Media)

विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 वेळा एकही धाव न करता मैदानाबाहेर गेला आहे. (Photo Credit : Social Media)

4 / 7
हरभजन सिंह चौथ्या स्थानी आहे. हरभजनने 367 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हरभजन 37 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)

हरभजन सिंह चौथ्या स्थानी आहे. हरभजनने 367 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. हरभजन 37 वेळा शून्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : PTI)

5 / 7
अनिल कुंबळे पाचव्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कुंबळे 35 वेळा शू्न्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : AFP)

अनिल कुंबळे पाचव्या स्थानी आहे. अनिल कुंबळेने 403 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कुंबळे 35 वेळा शू्न्यावर बाद झाला आहे. (Photo Credit : AFP)

6 / 7
झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय आहे. झहीर एकूण 44 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

झहीर खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय आहे. झहीर एकूण 44 वेळा शून्यावर आऊट झाला आहे. (Photo Credit : Bcci X Account)

7 / 7
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.