AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टीम इंडियाचे 3 खेळाडू तडकाफडकी निवृत्त, नक्की काय झालं?

Indian Cricket Team | टीम इंडियापासून दूर असलेल्या 3 खेळाडूंनी अखेर निवृत्त झाले आहेत. निवड समितीने या तिन्ही खेळाडूंना फार संधी दिली नाही. अनेक वर्षांपासून टीमपासून दूर असलेल्या खेळाडूंनी अखेर निवृत्ती घेत कारकीर्दीचा द एन्ड केला.

| Updated on: Feb 19, 2024 | 5:52 PM
Share
टीम इंडिया सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी झटपट निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

टीम इंडिया सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी झटपट निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

1 / 5
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुन एरॉन याने निवृत्ती जाहीर केली होती.  वरुणने आपला अखेरचा सामना झारखंड विरुद्ध खेळला. शरीर साथ देत नसल्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं वरुणने म्हटलं. वरुन टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर होता. वरुणने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना हा 2014 साली खेळला होता. तर अखेरची कसोटी 2015 साली खेळली होती.

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुन एरॉन याने निवृत्ती जाहीर केली होती. वरुणने आपला अखेरचा सामना झारखंड विरुद्ध खेळला. शरीर साथ देत नसल्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं वरुणने म्हटलं. वरुन टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर होता. वरुणने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना हा 2014 साली खेळला होता. तर अखेरची कसोटी 2015 साली खेळली होती.

2 / 5
वरुन एरॉन याच्यानंतर मनोज तिवारी यानेही निवृत्ती जाहीर केली. मनोजने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी अखेरचा सामना खेळला. मनोजही वरुनप्रमाणे टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर होता. मनोजने टीम इंडियासाठी वनडे सामना 2015 साली खेळला होता. तर अखेरची टी 20 मॅच 2012 साली खेळला.

वरुन एरॉन याच्यानंतर मनोज तिवारी यानेही निवृत्ती जाहीर केली. मनोजने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी अखेरचा सामना खेळला. मनोजही वरुनप्रमाणे टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर होता. मनोजने टीम इंडियासाठी वनडे सामना 2015 साली खेळला होता. तर अखेरची टी 20 मॅच 2012 साली खेळला.

3 / 5
मनोज तिवारीनंतर विदर्भाला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या फैझ फझल यानेही निवृत्ती घेतली. फझल याने एका सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला.

मनोज तिवारीनंतर विदर्भाला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या फैझ फझल यानेही निवृत्ती घेतली. फझल याने एका सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला.

4 / 5
या तिन्ही फलंदाजांना आताच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. त्यामुळे हे तिघे टीम इंडियापासून दूर लोटले गेले. अखेर या तिघांनी क्रिकेटला रामराम केला आहे.

या तिन्ही फलंदाजांना आताच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. त्यामुळे हे तिघे टीम इंडियापासून दूर लोटले गेले. अखेर या तिघांनी क्रिकेटला रामराम केला आहे.

5 / 5
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.