AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टीम इंडियाचे 3 खेळाडू तडकाफडकी निवृत्त, नक्की काय झालं?

Indian Cricket Team | टीम इंडियापासून दूर असलेल्या 3 खेळाडूंनी अखेर निवृत्त झाले आहेत. निवड समितीने या तिन्ही खेळाडूंना फार संधी दिली नाही. अनेक वर्षांपासून टीमपासून दूर असलेल्या खेळाडूंनी अखेर निवृत्ती घेत कारकीर्दीचा द एन्ड केला.

| Updated on: Feb 19, 2024 | 5:52 PM
Share
टीम इंडिया सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी झटपट निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

टीम इंडिया सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी झटपट निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

1 / 5
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुन एरॉन याने निवृत्ती जाहीर केली होती.  वरुणने आपला अखेरचा सामना झारखंड विरुद्ध खेळला. शरीर साथ देत नसल्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं वरुणने म्हटलं. वरुन टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर होता. वरुणने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना हा 2014 साली खेळला होता. तर अखेरची कसोटी 2015 साली खेळली होती.

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुन एरॉन याने निवृत्ती जाहीर केली होती. वरुणने आपला अखेरचा सामना झारखंड विरुद्ध खेळला. शरीर साथ देत नसल्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं वरुणने म्हटलं. वरुन टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर होता. वरुणने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना हा 2014 साली खेळला होता. तर अखेरची कसोटी 2015 साली खेळली होती.

2 / 5
वरुन एरॉन याच्यानंतर मनोज तिवारी यानेही निवृत्ती जाहीर केली. मनोजने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी अखेरचा सामना खेळला. मनोजही वरुनप्रमाणे टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर होता. मनोजने टीम इंडियासाठी वनडे सामना 2015 साली खेळला होता. तर अखेरची टी 20 मॅच 2012 साली खेळला.

वरुन एरॉन याच्यानंतर मनोज तिवारी यानेही निवृत्ती जाहीर केली. मनोजने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी अखेरचा सामना खेळला. मनोजही वरुनप्रमाणे टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर होता. मनोजने टीम इंडियासाठी वनडे सामना 2015 साली खेळला होता. तर अखेरची टी 20 मॅच 2012 साली खेळला.

3 / 5
मनोज तिवारीनंतर विदर्भाला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या फैझ फझल यानेही निवृत्ती घेतली. फझल याने एका सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला.

मनोज तिवारीनंतर विदर्भाला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या फैझ फझल यानेही निवृत्ती घेतली. फझल याने एका सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला.

4 / 5
या तिन्ही फलंदाजांना आताच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. त्यामुळे हे तिघे टीम इंडियापासून दूर लोटले गेले. अखेर या तिघांनी क्रिकेटला रामराम केला आहे.

या तिन्ही फलंदाजांना आताच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. त्यामुळे हे तिघे टीम इंडियापासून दूर लोटले गेले. अखेर या तिघांनी क्रिकेटला रामराम केला आहे.

5 / 5
Follow Us
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?
12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
Nashik | लासलगावमध्ये नाफेडचा मोठा दणका!; 12 कांदा खरेदीदार संस्थांचे परवाने स्थगित, नेमकं कारण काय?
ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं?
Girish Mahajan | ऑपरेशन ब्लूस्टारवर गिरीश महाजनांना वक्तव्य भोवलं? भाजपच्या दिल्ली दरबारातून नाराजीची चर्चा!
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम