AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. असं असताना भारताने हा सामना जिंकला तर एक विक्रम प्रस्थापित करेल. काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 24, 2024 | 5:22 PM
Share
भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत  खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

2 / 5
टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

3 / 5
टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

4 / 5
टीम इंडिया:  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

5 / 5
Follow Us
5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल पहा फक्त tv9marathi वर
5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल पहा फक्त tv9marathi वर.
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.