AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच टीम इंडिया रचणार इतिहास, काय ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. असं असताना भारताने हा सामना जिंकला तर एक विक्रम प्रस्थापित करेल. काय ते जाणून घ्या

| Updated on: Jun 24, 2024 | 5:22 PM
Share
भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

भारतीय संघ सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी खेळणार आहे. सेंट लूसियातील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. पण हा सामना जिंकून भारत एक विक्रम प्रस्थापित करू शकतो.

1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत  खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने आतापर्यंत खेळलेले सर्वच सामने जिंकले आहेत. साखळी फेरीतील कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. बाकी सर्वच सामन्यात विजय मिळवला आहे. आता सुपर 8 फेरीत शेवटची लढत ऑस्ट्रेलियाशी आहे.

2 / 5
टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

टीम इंडिया वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या यादीत श्रीलंकेसोबत संयुक्तिकपणे पहिल्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकताच श्रीलंकेला मागे टाकेल. तसेच टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान मिळवेल.

3 / 5
टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

टी20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि श्रीलंकेने आतापर्यंत 33 सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिकेने 31, पाकिस्तानने 30 आणि ऑस्ट्रेलियाने 30 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकताच भारताचे 34 विजयी सामने होतील.

4 / 5
टीम इंडिया:  रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

5 / 5
Follow Us
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.