पाणी पाजणाऱ्याने टीम इंडियाला ‘पाणी पाजलं’, चौथ्या कसोटीत फलंदाजाचा धमाका
चौथ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. पहिल्याच दिवशी उस्मान ख्वाजानं शतक ठोकत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणलं आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
