AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला फक्त 6 धावांची आवश्यकता, काय ते जाणून घ्या

आयसीसी अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या अंडर 19 टीम इंडियावर असणार आहे. टीम इंडियाकडे चांगले आणि सामना जिंकवणारे खेळाडू आहेत. यात एक नाव आहे वैभव सूर्यवंशीचं.. वैभवकडे एक विक्रम मोडणअयाची संधी आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 8:02 PM
Share
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2026 ही 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिलाच सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात संघ सज्ज आहे. दुसरीकडे फॉर्मात असलेल्या उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडेही नजरा असणार आहे.(Photo: BCCI Twitter)

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2026 ही 15 जानेवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिलाच सामना अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यासाठी कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात संघ सज्ज आहे. दुसरीकडे फॉर्मात असलेल्या उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडेही नजरा असणार आहे.(Photo: BCCI Twitter)

1 / 5
 वैभव गेल्या दिवसांपासून धावांचा वर्षाव करत आहे. या स्पर्धेत विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वैभव सूर्यवंशी सराव सामन्यात फार काही करू शकला नाही. पण स्पर्धा सुरू होताच त्याची बॅट पुन्हा तळपेल अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे त्याच्या रडारवर विराट कोहलीचा विक्रम असणार आहे. पहिल्याच चेंडूवर हा विक्रम मोडू शकतो. (Photo: BCCI Twitter)

वैभव गेल्या दिवसांपासून धावांचा वर्षाव करत आहे. या स्पर्धेत विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. वैभव सूर्यवंशी सराव सामन्यात फार काही करू शकला नाही. पण स्पर्धा सुरू होताच त्याची बॅट पुन्हा तळपेल अशी आशा क्रीडाप्रेमींना आहे. त्यामुळे त्याच्या रडारवर विराट कोहलीचा विक्रम असणार आहे. पहिल्याच चेंडूवर हा विक्रम मोडू शकतो. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 6 धावा करताच विराट कोहलीचा विक्रम मोडणार आहे. विराट कोहलीने अंडर 19 यूथ वनडेत एकूण 28 सामने खेळले आहे. यातील 25 डावात 46.57 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत 6 धावा करताच विराट कोहलीचा विक्रम मोडणार आहे. विराट कोहलीने अंडर 19 यूथ वनडेत एकूण 28 सामने खेळले आहे. यातील 25 डावात 46.57 च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
वैभव सूर्यवंशी 18 सामन्यात 54.05 च्या सरासरीने 973 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर विषयच संपला. अंडर 19 क्रिकेटमध्ये विजय जोल आघाडीवर आहे. त्याने 2012 ते 2014 या कालावधीत 36 यूथ वनडे खेळले आणि 1404 दावा केल्या आहेत. 1400 धावा करणारा भारताचा एकमेव खेळाडू आहे. (Photo: BCCI Twitter)

वैभव सूर्यवंशी 18 सामन्यात 54.05 च्या सरासरीने 973 धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीचा विक्रम मोडण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर विषयच संपला. अंडर 19 क्रिकेटमध्ये विजय जोल आघाडीवर आहे. त्याने 2012 ते 2014 या कालावधीत 36 यूथ वनडे खेळले आणि 1404 दावा केल्या आहेत. 1400 धावा करणारा भारताचा एकमेव खेळाडू आहे. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
वैभव सूर्यवंशी विराट कोहलीचाच नाही तर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालचा विक्रमही मोडीत काढू शकतो. त्याचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला या स्पर्धेत 400हून अधिक धावा कराव्या लागतील. वैभवचा फॉर्म पाहता त्याला हे गणित सहज सोपं होईल असं वाटत आहे. (Photo:Michael Steele/Getty Images)

वैभव सूर्यवंशी विराट कोहलीचाच नाही तर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालचा विक्रमही मोडीत काढू शकतो. त्याचा विक्रम मोडण्यासाठी वैभव सूर्यवंशीला या स्पर्धेत 400हून अधिक धावा कराव्या लागतील. वैभवचा फॉर्म पाहता त्याला हे गणित सहज सोपं होईल असं वाटत आहे. (Photo:Michael Steele/Getty Images)

5 / 5
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा