AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद कांबळीचे पाच असे रेकॉर्ड जे तोडणं सचिनलाही शक्य झालं नाही, वाचा काय ते

विनोद कांबळीचं नाव आजही क्रिकेटविश्वात घेतलं जातं. कारण त्याने आपल्या फलंदाजीने एक काळ गाजवला आहे. त्याच्या नावावर असलेले विक्रम आजही कायम आहेत. त्या विक्रमांमुळे त्याची चर्चा भविष्यातही होत राहणार यात शंका नाही. विनोद कांबळीचे असे पाच रेकॉर्ड जे मोडणं सचिनलाही शक्य झालं नाही. काय ते जाणून घ्या

| Updated on: Dec 16, 2024 | 8:38 PM
Share
विनोद कांबळीने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात एकदम धडाकेबाज पद्धतीने केली. पहिल्या 7 कसोटी सामन्यातच 4 शतकं ठोकली. यात दोन द्विशतकांचा समोवश होता. कांबळीने पहिल्या 14 कसोटीतच 1000 धावा केल्या. त्याचा हा विक्रम सचिन असो की विराट कोणताही भारतीय क्रिकेटर मोडू शकला नाही.

विनोद कांबळीने आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरुवात एकदम धडाकेबाज पद्धतीने केली. पहिल्या 7 कसोटी सामन्यातच 4 शतकं ठोकली. यात दोन द्विशतकांचा समोवश होता. कांबळीने पहिल्या 14 कसोटीतच 1000 धावा केल्या. त्याचा हा विक्रम सचिन असो की विराट कोणताही भारतीय क्रिकेटर मोडू शकला नाही.

1 / 5
डावखुरा विनोद कांबळी हा कसोटीत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना 223 धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज आहे.

डावखुरा विनोद कांबळी हा कसोटीत द्विशतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. त्याने 21 वर्षे आणि 32 दिवसांचा असताना 223 धावा केल्या. कसोटीत द्विशतक ठोकणारा तिसरा युवा फलंदाज आहे.

2 / 5
विनोद कांबळीचा कसोटी क्रिकेटमधील आलेख एकदम चढता राहिला आहे. 59 डावात एकदाही शून्यावर बाद झाला नाही. पण नंतर शॉर्ट बॉल खेळताना अडचण येऊ लागली आणि फॉर्म गमवून बसला. त्यानंतर प्लेइंग 11 मध्ये संधीच मिळाली नाही.

विनोद कांबळीचा कसोटी क्रिकेटमधील आलेख एकदम चढता राहिला आहे. 59 डावात एकदाही शून्यावर बाद झाला नाही. पण नंतर शॉर्ट बॉल खेळताना अडचण येऊ लागली आणि फॉर्म गमवून बसला. त्यानंतर प्लेइंग 11 मध्ये संधीच मिळाली नाही.

3 / 5
विनोद कांबळी कसोटीत सलग दोन द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालला यश आलं. पण सचिनला असं करता आलं नाही.

विनोद कांबळी कसोटीत सलग दोन द्विशतकं ठोकणारा पहिला फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी करण्यात विराट कोहली आणि यशस्वी जयस्वालला यश आलं. पण सचिनला असं करता आलं नाही.

4 / 5
वाढदिवशी शतक ठोकण्याचा मानही विनोद कांबळीला मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. 18 जानेवारी 1993 मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्याने वाढदिवशी शतक ठोकलं.

वाढदिवशी शतक ठोकण्याचा मानही विनोद कांबळीला मिळाला आहे. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. 18 जानेवारी 1993 मध्ये त्याने शतक ठोकलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्याने वाढदिवशी शतक ठोकलं.

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.