विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या
विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
माधुरीच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
हिवाळ्यात गवती चहाचे आरोग्यास आहेत अनेक फायदे... घ्या जाणून
वनडेत चेसिंग करताना सर्वाधिक सिक्स कुणाच्या नावावर? रोहित या स्थानी
मॉडर्न वहिनीसाहेब, धनश्रीच्या लुकवर कमेंट्सचा पाऊस
हिवाळ्यात बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी खा या गोष्टी
काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
