विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या
विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक कॅच घेणारे विकेटकीपर, ऋषभ पंत कितव्या स्थानी?
आरसीबीच्या विजयासह 2 खेळाडूंची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची हॅट्रिक, जाणून घ्या
बोल्ड अभिनेत्रीचा राधा लूक पाहून चाहते थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?
वजन कमी करत असाल तर या चुका महागात पडतील..
पोट नीट होत नाही साफ, हे 7 उपाय आजमावून पहा..
IPL 2026 : 19 व्या मोसमातील 6 महारेकॉर्ड्स, सर्वात भारी कोणता?
