AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या

विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 4:44 PM
Share
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल.  (Photo: BCCI Twitter)

राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.