AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली राजकोटमध्ये वनडे शतक का ठोकू शकला नाही? जाणून घ्या

विराट कोहलीला पुन्हा एकदा सूर गवसला आहे. त्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने पाच वनडे सामन्यात सलग शतक किंवा अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहली आता राजकोटमध्ये फलंदाजीसाठी उतरणार आहे. या सामन्यात त्याच्याकडे 17 वर्षांचा नकोसा विक्रम मोडण्याची संधी आहे.

| Updated on: Jan 13, 2026 | 4:44 PM
Share
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आणि 1-0 ने आघाडी घेतली. आता राजकोटमध्ये दुसरा वनडे सामना होणार आहे. विराट कोहली राजकोटमधील सामन्यात तीन विक्रम रचू शकतो. (Photo: BCCI Twitter)

1 / 5
विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये राजकोटच्या मैदानात यापूर्वी कधीही शतकी खेळी करू शकलेला नाही. मागच्या 17 वर्षांपासून शतकासाठी त्याची झुंज सुरू आहे. 17 वर्षानंतर विराट कोहली शतकाची भूक शमवण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली सध्या फॉर्मात आहे. (Photo: BCCI Twitter)

2 / 5
विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने राजकोटमध्ये आतापर्यंत एकूण 5 वनडे सामने खेळले आहे. निरंजन शाह स्टेडियममध्ये 4 सामने खेळला असून 56.5 च्या सरासरीने 226 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर राजकोटच्या माधवराव सिंधिया क्रिकेट ग्राउंडवर 27 धावा केल्या आहेत. (Photo: BCCI Twitter)

3 / 5
विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल.  (Photo: BCCI Twitter)

विराट कोहलीने गेल्या पाच सामन्यांमध्ये शतक किंवा अर्धशतक झळकावली आहेत. जर राजकोटमध्ये शतक किंवा अर्धशतक ठोकलं तर सलग सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय होईल. (Photo: BCCI Twitter)

4 / 5
राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल.  (Photo: BCCI Twitter)

राजकोट वनडे सामन्यापूर्वी जगातील नंबर 1 फलंदाज बनू शकतो. रोहित नंबर 1 एकदिवसीय फलंदाज आहे. परंतु वडोदरा एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या 93 धावांमुळे नंबर 1 फलंदाज बनू शकतो. विराट कोहली जवळजवळ पाच वर्षांनी पुन्हा एकदा नंबर 1 वर पोहोचेल. (Photo: BCCI Twitter)

5 / 5
Follow Us
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
विश्व मराठी साहित्य संमेलन: मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती.
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!
निर्दोष मुक्तता अन् अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर!.
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!
कांद्याच्या भावात घसरण; नाशिकमध्ये शिवसेना आक्रमक!.
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा
जालन्यात अतिक्रमणावर पालिका प्रशासनाचा हतोडा.
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी
अखेर माकपचा लाँग मार्च यशस्वी! महत्त्वाच्या मागण्यांना सरकारची मंजुरी.
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.