AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक किंवा दोन नव्हे तब्बल 13 तासांची परीक्षा, जेवणालाही ब्रेक मिळत नाही

Longest Exam : UPSC ही भारतातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. मात्र जगात अशी एक परीक्षा आहे जी अवघड आणि खूप वेळ चालते. भारतातील परीक्षा ही जास्तीत जास्त 3 तासांची असते मात्र एक परीक्षा अशी आहे जी 13 तास चालते. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 16, 2025 | 7:33 PM
Share
आज आपण जगातील सर्वात लांब परीक्षेची माहिती जाणून घेणार आहोत. ही परीक्षा सलग 13 तास ​​चालते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी ब्रेक नसतो. या परीक्षेला सर्वात कठीण परीक्षा म्हटले जाते.

आज आपण जगातील सर्वात लांब परीक्षेची माहिती जाणून घेणार आहोत. ही परीक्षा सलग 13 तास ​​चालते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी ब्रेक नसतो. या परीक्षेला सर्वात कठीण परीक्षा म्हटले जाते.

1 / 5
दक्षिण कोरियामधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ही परीक्षा 13 तासांची असते. या परीक्षेला कॉलेज स्कॉलॅस्टिक अॅबिलिटी टेस्ट किंवा सुनेउंग असेही म्हणतात.

दक्षिण कोरियामधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते, ही परीक्षा 13 तासांची असते. या परीक्षेला कॉलेज स्कॉलॅस्टिक अॅबिलिटी टेस्ट किंवा सुनेउंग असेही म्हणतात.

2 / 5
सुनेउंग ही परीक्षा वर्षातून एकदाच नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. या परीक्षेच्या दिवशी संपूर्ण देशात खबरदारी घेतली जाते. वाहतूक पोलीस रस्त्यावर मदतीसाठी तयार असतात.

सुनेउंग ही परीक्षा वर्षातून एकदाच नोव्हेंबरमध्ये घेतली जाते. या परीक्षेच्या दिवशी संपूर्ण देशात खबरदारी घेतली जाते. वाहतूक पोलीस रस्त्यावर मदतीसाठी तयार असतात.

3 / 5
या परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांना 8 तास दिले जातात. ही परीक्षा सकाळी 8:40 वाजता सुरू होते आणि सायंकाळी 5:40 वाजता संपते. अपंग व्यक्तींना या परीक्षेसाठी 12 तासांचा वेळ दिला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त विषय घेतला आहे, त्यांना 13 तासांचा वेळ दिला जातो.

या परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातात. यासाठी विद्यार्थ्यांना 8 तास दिले जातात. ही परीक्षा सकाळी 8:40 वाजता सुरू होते आणि सायंकाळी 5:40 वाजता संपते. अपंग व्यक्तींना या परीक्षेसाठी 12 तासांचा वेळ दिला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त विषय घेतला आहे, त्यांना 13 तासांचा वेळ दिला जातो.

4 / 5
सुनेउंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश मिळतो. तसेच त्यांना शिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहज नोकरीतही प्रवेश मिळतो. त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी ही परीक्षा देतात.

सुनेउंग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश मिळतो. तसेच त्यांना शिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहज नोकरीतही प्रवेश मिळतो. त्यामुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी ही परीक्षा देतात.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.