AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar : आधीच्या आणि आताच्या रवीना टंडनमध्ये तुला काय फरक दिसतो? या प्रश्नावर अक्षय कुमारने लगेच उत्तर दिलं की..

Akshay Kumar : वेलकम टू द जंगलचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लॉन्च इवेंटमध्ये स्टारकास्ट बरोबर बरीच चर्चा झाली. हाच प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरु असताना एका सेशनमध्ये अक्षय कुमारला रवीना टंडन बद्दल प्रश्न विचारण्यात आला.

| Updated on: Jun 11, 2026 | 2:39 PM
Share
त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं.

त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं.

1 / 5
90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही मीडियामध्ये त्यांच्या लव्ह अफेअरची भरपूर चर्चा होते.

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही मीडियामध्ये त्यांच्या लव्ह अफेअरची भरपूर चर्चा होते.

2 / 5
ट्रेलर लॉन्चच्यावेळी अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, याआधी सुद्धा तू रवीनासोबत काम केलं आहेस. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र येताय. त्यावेळच्या आता आणि आत्ताच्या रवीनामध्ये काय फरक आहे.

ट्रेलर लॉन्चच्यावेळी अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, याआधी सुद्धा तू रवीनासोबत काम केलं आहेस. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र येताय. त्यावेळच्या आता आणि आत्ताच्या रवीनामध्ये काय फरक आहे.

3 / 5
रवीनाचं कौतुक करताना अक्षय कुमार बोलला की, ती खूप मेहनती आणि प्रोफेशनल आहे. एक जुना किस्सा सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, एकदा शूटिंग सुरु असताना सनलाइट संपणार होती. सूर्यास्त व्हायला 20 ते 25 मिनिटं बाकी होती.

रवीनाचं कौतुक करताना अक्षय कुमार बोलला की, ती खूप मेहनती आणि प्रोफेशनल आहे. एक जुना किस्सा सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, एकदा शूटिंग सुरु असताना सनलाइट संपणार होती. सूर्यास्त व्हायला 20 ते 25 मिनिटं बाकी होती.

4 / 5
ग्रीम रुम लांब होता. रवीनाला एक सीनसाठी ड्रेस चेंज करावा लागणार होता. हे थोडं अशक्य वाटत होतं. पण ती जनरेटर रुममध्ये गेली आणि लगेच ड्रेस चेंज करुन आली. आम्ही तो सीन लगेच पूर्ण केला.

ग्रीम रुम लांब होता. रवीनाला एक सीनसाठी ड्रेस चेंज करावा लागणार होता. हे थोडं अशक्य वाटत होतं. पण ती जनरेटर रुममध्ये गेली आणि लगेच ड्रेस चेंज करुन आली. आम्ही तो सीन लगेच पूर्ण केला.

5 / 5
Follow Us
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?