AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्मा घरच्यांना देऊ शकतो त्रास, पृथ्वीवर कधी भटकतो? गरुड पुराणाली गूढ माहिती!

अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचं नेमकं काय होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय.

| Updated on: Jun 23, 2025 | 7:33 PM
Share
एखाद्या व्यक्तीचा वेळेआधी एखाद्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हटले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

एखाद्या व्यक्तीचा वेळेआधी एखाद्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हटले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 6
अकाली मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात याबाबत सांगण्यात आलंय. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात याबाबत सांगण्यात आलंय. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
गरुड पुरानुसार अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला पृथ्वीवरच भटकावे लागते. जीवनचक्र पूर्ण करेपर्यंत त्या आत्म्याला पृथ्वीवरच राहावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

गरुड पुरानुसार अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला पृथ्वीवरच भटकावे लागते. जीवनचक्र पूर्ण करेपर्यंत त्या आत्म्याला पृथ्वीवरच राहावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सर्व किंवा नरकात लगेच जागा मिळत नाही. त्या आत्म्याला पृथ्वीवर पिशाच्च, भुताच्या रुपात फिरावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सर्व किंवा नरकात लगेच जागा मिळत नाही. त्या आत्म्याला पृथ्वीवर पिशाच्च, भुताच्या रुपात फिरावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
अकाली मृत्यू झालेल्या लोकांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहतात. त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्रास देऊ शकते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झालेल्या लोकांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहतात. त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्रास देऊ शकते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
काही मान्यतांनुसार अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्मदेखील होऊ शकतो. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

काही मान्यतांनुसार अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्मदेखील होऊ शकतो. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.