AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्मा घरच्यांना देऊ शकतो त्रास, पृथ्वीवर कधी भटकतो? गरुड पुराणाली गूढ माहिती!

अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचं नेमकं काय होतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलंय.

| Updated on: Jun 23, 2025 | 7:33 PM
Share
एखाद्या व्यक्तीचा वेळेआधी एखाद्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हटले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

एखाद्या व्यक्तीचा वेळेआधी एखाद्या दुर्घटनेमुळे मृत्यू झाल्यास त्याला अकाली मृत्यू म्हटले जाते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 6
अकाली मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात याबाबत सांगण्यात आलंय. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचे काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. गरुड पुराणात याबाबत सांगण्यात आलंय. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 6
गरुड पुरानुसार अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला पृथ्वीवरच भटकावे लागते. जीवनचक्र पूर्ण करेपर्यंत त्या आत्म्याला पृथ्वीवरच राहावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

गरुड पुरानुसार अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला पृथ्वीवरच भटकावे लागते. जीवनचक्र पूर्ण करेपर्यंत त्या आत्म्याला पृथ्वीवरच राहावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 6
अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सर्व किंवा नरकात लगेच जागा मिळत नाही. त्या आत्म्याला पृथ्वीवर पिशाच्च, भुताच्या रुपात फिरावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झाल्यास आत्म्याला सर्व किंवा नरकात लगेच जागा मिळत नाही. त्या आत्म्याला पृथ्वीवर पिशाच्च, भुताच्या रुपात फिरावे लागते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 6
अकाली मृत्यू झालेल्या लोकांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहतात. त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्रास देऊ शकते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अकाली मृत्यू झालेल्या लोकांच्या अनेक इच्छा अपुऱ्या राहतात. त्यामुळे या इच्छा पूर्ण करण्यासाठी आत्मा मृत व्यक्तीच्या प्रियजनांना त्रास देऊ शकते. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 6
काही मान्यतांनुसार अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्मदेखील होऊ शकतो. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

काही मान्यतांनुसार अकाली मृत्यू झाल्यावर आत्म्याचा पुनर्जन्मदेखील होऊ शकतो. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.