AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा आजार झाला की मृत्यू अटळ, तडफडून जातो जीव; वेळीच घ्या काळजी अन्यथा…

हा आजार एकदा जडला की रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. त्यामुळेच योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यात थोडी जरी चूक झाली तर मात्र डॉक्टर काहीही करू शकत नाहीत.

| Updated on: Jul 08, 2025 | 6:10 PM
Share
नुकतेच ब्रिजेश सोळंकी नावाच्या 22 वर्षीय कबड्डीपटूचा रेबीजने मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील कुत्र्‍याच्या पिल्लाला त्याने वाचवलं होतं. तोच कुत्रा चावल्याने त्याला रेबीजची लागण झाली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नुकतेच ब्रिजेश सोळंकी नावाच्या 22 वर्षीय कबड्डीपटूचा रेबीजने मृत्यू झाला आहे. रस्त्यावरील कुत्र्‍याच्या पिल्लाला त्याने वाचवलं होतं. तोच कुत्रा चावल्याने त्याला रेबीजची लागण झाली होती. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 7
रेबीज हा एक घातक असा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. प्राण्याने चावा घेतल्यानंतर किंवा प्राण्याच्या लाळेशी संपर्क आल्यास रेबीज आजाराची लागण होते. कुत्रा, मांजर, माकड तसेच अन्य जंगली प्राण्यांनी चावा घेतल्यास हा आजार होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

रेबीज हा एक घातक असा विषाणूंमुळे होणारा आजार आहे. प्राण्याने चावा घेतल्यानंतर किंवा प्राण्याच्या लाळेशी संपर्क आल्यास रेबीज आजाराची लागण होते. कुत्रा, मांजर, माकड तसेच अन्य जंगली प्राण्यांनी चावा घेतल्यास हा आजार होतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 7
रेबीज विषाणूची लागण झाल्यास तो थेट मेंदूवर हल्ला करतो. या आजाराची लक्षणं काही आठवडे ते काही महिन्यांत दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

रेबीज विषाणूची लागण झाल्यास तो थेट मेंदूवर हल्ला करतो. या आजाराची लक्षणं काही आठवडे ते काही महिन्यांत दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 7
या आजाराची लागण झाली तर ताप, डोकेदुखी, थकवा, चावा घेतलेल्या जागेवर खाज येणे आग होणे, घशात खाज येणे, मळमळ, उलटी अशी सुरुवातीला लक्षणं दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या आजाराची लागण झाली तर ताप, डोकेदुखी, थकवा, चावा घेतलेल्या जागेवर खाज येणे आग होणे, घशात खाज येणे, मळमळ, उलटी अशी सुरुवातीला लक्षणं दिसतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 7
रेबीजच्या विषाणूने न्यूरॉन्सवर हल्ला करण्यास चालू केल्यानंतर अस्वस्थता, हॅल्यूसिनेशन्स, हायड्रोफोबिया, लाळ गळणे, अन्न गिळायला अडचण येणे, आक्रमकता, कोमामध्ये जाणे, पॅरालिसीस अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

रेबीजच्या विषाणूने न्यूरॉन्सवर हल्ला करण्यास चालू केल्यानंतर अस्वस्थता, हॅल्यूसिनेशन्स, हायड्रोफोबिया, लाळ गळणे, अन्न गिळायला अडचण येणे, आक्रमकता, कोमामध्ये जाणे, पॅरालिसीस अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 7
एकदा रेबीज विषाणूची लागण झाली की रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. कारण प्रतिबंध म्हणून रेबिजच्या लसीची निर्मिती करण्यात आलेली आहे. पण ही लस घेतलेली नसताना रेबिजच्या विषाणूची लागण झाल्यास त्यावर कोणताही उपचार नाही.

एकदा रेबीज विषाणूची लागण झाली की रुग्णाचा मृत्यू अटळ असतो. कारण प्रतिबंध म्हणून रेबिजच्या लसीची निर्मिती करण्यात आलेली आहे. पण ही लस घेतलेली नसताना रेबिजच्या विषाणूची लागण झाल्यास त्यावर कोणताही उपचार नाही.

6 / 7
हळूहळू रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे प्राण्यांनी चावा घेतल्यास आणि त्याला रेबिजची लागण झाल्यास मृत्यू अटळ असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

हळूहळू रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे प्राण्यांनी चावा घेतल्यास आणि त्याला रेबिजची लागण झाल्यास मृत्यू अटळ असतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

7 / 7
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक