AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam gambhir ला मानलं, 2.3 कोटीची सॅलरी धुडकावली, असं करायला स्वाभिमान, हिम्मत, प्रामाणिकपणा लागतो

Gautam gambhir : गौतम गंभीरबद्दल अशा एका गोष्टीचा खुलासा झालाय, जे खरच कौतुकास्पद आहे. नेहमीच आक्रमक दिसणाऱ्या गंभीरने त्या सीजनमध्ये 2.3 कोटीची रुपयाच्या सॅलरीवर पाणी सोडलं होतं. यामागे एक कारण होतं. खरच जगात असा विचार करणारी लोक असतील, तर बरच काही बदलू शकतं.

| Updated on: Apr 04, 2024 | 7:35 PM
Share
IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम सुसाट निघाली आहे. यामागे एक माणूस आहे, तो म्हणजे गौतम गंभीर. KKR ने अन्य टीम्सना टेन्शन दिलय. गंभीरने फ्रेंचायजीमध्ये पुनरागमन केलय. आक्रमकता आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीममध्ये सुद्धा तोच जोश निर्माण केलाय. त्याचा परिणाम मैदानावर दिसतोय. केकेआरने विजयाची हॅट्ट्रिक केलीय.

IPL 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम सुसाट निघाली आहे. यामागे एक माणूस आहे, तो म्हणजे गौतम गंभीर. KKR ने अन्य टीम्सना टेन्शन दिलय. गंभीरने फ्रेंचायजीमध्ये पुनरागमन केलय. आक्रमकता आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गौतम गंभीरने टीममध्ये सुद्धा तोच जोश निर्माण केलाय. त्याचा परिणाम मैदानावर दिसतोय. केकेआरने विजयाची हॅट्ट्रिक केलीय.

1 / 5
गौतम गंभीरची सर्वत्र चर्चा होतेय. या दरम्यान त्याच एक वक्तव्य चर्चेत आलय. हे त्याच वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येकजण त्याला सलाम करेल. त्याच कौतुक करेल.

गौतम गंभीरची सर्वत्र चर्चा होतेय. या दरम्यान त्याच एक वक्तव्य चर्चेत आलय. हे त्याच वक्तव्य ऐकल्यानंतर प्रत्येकजण त्याला सलाम करेल. त्याच कौतुक करेल.

2 / 5
KKR टीमला 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर तो त्याचा मूळ संघ दिल्लीला निघून गेला होता. दिल्ली टीमचा तो कॅप्टन होता. पण काही सामने खेळल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरकडे दिल्लीच नेतृत्व सोपवलं.

KKR टीमला 2012 आणि 2014 मध्ये गौतम गंभीरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलच जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर तो त्याचा मूळ संघ दिल्लीला निघून गेला होता. दिल्ली टीमचा तो कॅप्टन होता. पण काही सामने खेळल्यानंतर त्याने श्रेयस अय्यरकडे दिल्लीच नेतृत्व सोपवलं.

3 / 5
गौतम गंभीरने आता काही वर्षानंतर त्या बद्दल खुलासा केलाय. गौतम गंभीरने त्या सीजनमध्ये फक्त कॅप्टनशिप सोडली नाही, त्या सीजनमध्ये  2.3 कोटी रुपयाची सॅलरी सुद्धा घेतली नव्हती. गौतम गंभीरने सांगितलं की, पैसा आणि पावर सोडण सोपं नसतं. पण त्याने असं केलं. कारण स्वत:च्या खराब प्रदर्शनामुळे आरशात तो स्वत:चा चेहरा पाहू शकत नव्हता.

गौतम गंभीरने आता काही वर्षानंतर त्या बद्दल खुलासा केलाय. गौतम गंभीरने त्या सीजनमध्ये फक्त कॅप्टनशिप सोडली नाही, त्या सीजनमध्ये 2.3 कोटी रुपयाची सॅलरी सुद्धा घेतली नव्हती. गौतम गंभीरने सांगितलं की, पैसा आणि पावर सोडण सोपं नसतं. पण त्याने असं केलं. कारण स्वत:च्या खराब प्रदर्शनामुळे आरशात तो स्वत:चा चेहरा पाहू शकत नव्हता.

4 / 5
गौतम गंभीरला असं करुन आपल्या मुलासमोर उद्हारण सादर करायच होतं. तुम्हाला तेच मिळालं पाहिजे, जे तुमच्या हक्काच आहे. त्या सीजनमध्ये प्रदर्शनाच्या आधारावर गौतमला वाटतं, कॅप्टनशिप आणि सॅलरीवर त्याचा अधिकार नव्हता.

गौतम गंभीरला असं करुन आपल्या मुलासमोर उद्हारण सादर करायच होतं. तुम्हाला तेच मिळालं पाहिजे, जे तुमच्या हक्काच आहे. त्या सीजनमध्ये प्रदर्शनाच्या आधारावर गौतमला वाटतं, कॅप्टनशिप आणि सॅलरीवर त्याचा अधिकार नव्हता.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.