AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Haldi Ceremony : लग्नाआधी नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद का लावली जाते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण?

प्रत्यक्ष विवाह सोहळ्याआधी हळदी समारंभ पार पडतो. मोठ्या उत्साहात अनेकजण या विधीमध्ये सहभागी होतात. मात्र लग्नाआधी हळद का लावली जाते, याबाबत फारच कमी लोकांना कल्पना आहे.

| Updated on: Nov 04, 2025 | 9:57 PM
Share
भारतात विवाह हा त्या-त्या घरासाठी एक मोठा उत्सव असतो. विवाह हा फक्त दोघांमध्ये होत असला तरी विवाह सोहळ्यात मात्र शेकडो लोकांचा समावेश असतो. म्हणूनच विवाहाआधी आणि विवाहानंतर वेगवेगळ्या पूजा, विधी केले जातात.

भारतात विवाह हा त्या-त्या घरासाठी एक मोठा उत्सव असतो. विवाह हा फक्त दोघांमध्ये होत असला तरी विवाह सोहळ्यात मात्र शेकडो लोकांचा समावेश असतो. म्हणूनच विवाहाआधी आणि विवाहानंतर वेगवेगळ्या पूजा, विधी केले जातात.

1 / 5
लग्नाच्या अगोदर हळद लावली जाते. ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांच्या अंगाला हळद लावली जाते. या उत्सवाला फार महत्त्व असते. म्हणूनच या हळद लावण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

लग्नाच्या अगोदर हळद लावली जाते. ज्यांचे लग्न होणार आहे, त्यांच्या अंगाला हळद लावली जाते. या उत्सवाला फार महत्त्व असते. म्हणूनच या हळद लावण्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

2 / 5
अनेकजण हळद लावण्याच्या उत्साहात आनंदाने सहभागी होतात. पण अनेकांना नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद का लावली जाते, याचीच कल्पना नसते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाची कृपा राहावी यासाठी नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद लावली जाते.

अनेकजण हळद लावण्याच्या उत्साहात आनंदाने सहभागी होतात. पण अनेकांना नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद का लावली जाते, याचीच कल्पना नसते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रहाची कृपा राहावी यासाठी नवरी-नवरदेवाच्या अंगाला हळद लावली जाते.

3 / 5
गुरू ग्रहाची कृपादृष्टी असणे हे लग्न सोहळ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. असे मानले जाते. तसे नसेल तर लग्नात अडचणी येऊ शकतात, म्हणूनच गुरु ग्राहाला प्रसन्न करण्यासाठी हळदी समारंभ पार पाडला, जातो असे म्हटले जाते.

गुरू ग्रहाची कृपादृष्टी असणे हे लग्न सोहळ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. असे मानले जाते. तसे नसेल तर लग्नात अडचणी येऊ शकतात, म्हणूनच गुरु ग्राहाला प्रसन्न करण्यासाठी हळदी समारंभ पार पाडला, जातो असे म्हटले जाते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.