AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Skin Care: थंडीच्या काळात ही फळं त्वचेसाठी ठरतात वरदान, असा करा वापर

| Updated on: Jan 09, 2023 | 5:40 PM
Share
 फळांचे सेवन करणे हे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारची फळे वापरू शकता. ही फळे त्वचेला खोल पोषण देण्याचे व कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.  चला जाणून घेऊया तुम्ही त्वचेसाठी कोणती फळे वापरू शकता.

फळांचे सेवन करणे हे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात चमकदार आणि मुलायम त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारची फळे वापरू शकता. ही फळे त्वचेला खोल पोषण देण्याचे व कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. चला जाणून घेऊया तुम्ही त्वचेसाठी कोणती फळे वापरू शकता.

1 / 5
 डाळिंब - डाळिंब हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. त्यात इलॅजिक ॲसिड असते. त्याचे सेवन अतिनील किरणांच्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. डाळिंबाचा रस वापरून तुम्ही फेस पॅकही बनवू शकता. डाळिंबाच्या रसामध्ये बेसन, लिंबाचा रस आणि मध मिसळून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक पिगमेंटेशन दूर करण्यास मदत करतो.

डाळिंब - डाळिंब हे अतिशय आरोग्यदायी आणि चविष्ट फळ आहे. त्यात इलॅजिक ॲसिड असते. त्याचे सेवन अतिनील किरणांच्या हानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. डाळिंबाचा रस वापरून तुम्ही फेस पॅकही बनवू शकता. डाळिंबाच्या रसामध्ये बेसन, लिंबाचा रस आणि मध मिसळून तुम्ही फेस पॅक बनवू शकता. हा फेस पॅक पिगमेंटेशन दूर करण्यास मदत करतो.

2 / 5
पपई -  पपईचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही त्वचेसाठीही पपईचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात पपईचे तुकडे मॅश करावे व ते  चेहऱ्याला लावावे. हा फेसपॅक लावल्याने कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते व चेहरा चमकदार होतो.

पपई - पपईचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही त्वचेसाठीही पपईचा वापर करू शकता. त्यासाठी एका भांड्यात पपईचे तुकडे मॅश करावे व ते चेहऱ्याला लावावे. हा फेसपॅक लावल्याने कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते व चेहरा चमकदार होतो.

3 / 5
केळं - केळ्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तर आराम मिळतोच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. यासाठी केळीचे तुकडे मॅश करून चेहऱ्याला लावा.

केळं - केळ्यांमध्ये व्हिटॅमिन के आणि सी सारखे पोषक घटक असतात. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून तर आराम मिळतोच पण त्वचा मुलायम होण्यासही मदत होते. यासाठी केळीचे तुकडे मॅश करून चेहऱ्याला लावा.

4 / 5
संत्रं - संत्रं हे फळ व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. त्वचेसाठी फेस पॅक म्हणूनही तुम्ही संत्र्याचा रस वापरू शकता. यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या. त्यात हळद आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेपासून मुक्तता  होते.

संत्रं - संत्रं हे फळ व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. त्वचेसाठी फेस पॅक म्हणूनही तुम्ही संत्र्याचा रस वापरू शकता. यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या. त्यात हळद आणि मध मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेपासून मुक्तता होते.

5 / 5
Follow Us
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....