AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | जर तुमच्याकडे या 5 गोष्टी असतील तर तुमच्या आकांक्षांना अंत नाही , आयुष्यात काहीही साध्य करु शकता

Chanakya Niti आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर तुम्ही आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकत नाही.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Feb 21, 2022 | 7:52 AM
Share
आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवन जगण्याचे अनेक पैलू सांगितले आहेत. जर या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर तुम्ही कधीच अपयशी होऊ शकत नाही. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये जीवन जगण्याचे अनेक पैलू सांगितले आहेत. जर या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर तुम्ही कधीच अपयशी होऊ शकत नाही. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 6
 मेहनती व्यक्ती - मेहनतीला दुसरा पर्याय नाही. तुमच्या मेहनतीचे एक ना एक दिवस त्याचे फळ नक्कीच मिळते. त्यामुळे नेहमी मेहनत नका. मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे.

मेहनती व्यक्ती - मेहनतीला दुसरा पर्याय नाही. तुमच्या मेहनतीचे एक ना एक दिवस त्याचे फळ नक्कीच मिळते. त्यामुळे नेहमी मेहनत नका. मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे.

2 / 6
 आत्मविश्वास - माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचा आत्मविश्वास. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो तेव्हा तो कोणत्याही कठीण परिस्थितीला सहजपणे तोंड देऊ शकतो. त्यावेळी अनेक गोष्टी सोप्या होतात.

आत्मविश्वास - माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचा आत्मविश्वास. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास असतो तेव्हा तो कोणत्याही कठीण परिस्थितीला सहजपणे तोंड देऊ शकतो. त्यावेळी अनेक गोष्टी सोप्या होतात.

3 / 6
ज्ञान - कोणत्याही प्रकारचे मिळवलेले ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही. मग ते पुस्तकी ज्ञान असो किंवा काही काम करून मिळालेले ज्ञान असो. अनुभव हा सर्वात उत्तम मार्गदर्शक असतो.  एक दिवशी तुमचे अनुभव तुम्हाला नक्की कामी येतात.

ज्ञान - कोणत्याही प्रकारचे मिळवलेले ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही. मग ते पुस्तकी ज्ञान असो किंवा काही काम करून मिळालेले ज्ञान असो. अनुभव हा सर्वात उत्तम मार्गदर्शक असतो. एक दिवशी तुमचे अनुभव तुम्हाला नक्की कामी येतात.

4 / 6
बचत करा - जीवनात नेहमी पैशाची आवश्यकता असते. माणसाचा चांगला किंवा वाईट काळ येतच राहतो. म्हणून, आपल्याकडे नेहमी अतिरिक्त पैसा असणे आवश्यक आहे. वाईट काळात तुमच्या सोबत कोणी उभं असो वा नसो तुमची सेव्हींग असल्यास तुमचा त्रास कमी होतो.

बचत करा - जीवनात नेहमी पैशाची आवश्यकता असते. माणसाचा चांगला किंवा वाईट काळ येतच राहतो. म्हणून, आपल्याकडे नेहमी अतिरिक्त पैसा असणे आवश्यक आहे. वाईट काळात तुमच्या सोबत कोणी उभं असो वा नसो तुमची सेव्हींग असल्यास तुमचा त्रास कमी होतो.

5 / 6
सतर्क राहा - जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे. तुम्ही कुठेही राहता किंवा काम करता, तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवावेत. प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा.

सतर्क राहा - जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे. तुम्ही कुठेही राहता किंवा काम करता, तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवावेत. प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहा.

6 / 6
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.