AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! जोडवी घालताना या चुका कराल तर आयुष्यात कलह निर्माण होईल, आताच सावध व्हा

हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात दोन्ही पायांच्या तीन बोटांवर बोट घालण्याची प्रथा आहे. शुंगार हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक मानला जातो.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Apr 22, 2022 | 1:41 PM
Share
हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. जोडवी स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. लग्नामध्ये महिलेच्या दोन्ही पायात जोडवी घातली जाते.

हिंदू धर्मात लग्नामध्ये पायाच्या बोटांमध्ये जोडवी घालण्याची प्रथा आहे. जोडवी स्त्रीच्या शृंगारातील महत्त्वाचा घटक मानला जातो. लग्नामध्ये महिलेच्या दोन्ही पायात जोडवी घातली जाते.

1 / 5
हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अनेक परंपरा आहेत. यापैकी एकाने पायात जोडवी घातली जाते. असे मानले जाते की जोडवी पायाच्या बोटात योग्य प्रकारे परिधान केले नाही तर ते देखील त्रासाचे कारण बनू शकते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, जोडवी  हे चंद्राचे प्रतीक आहे. म्हणूनच विवाहित महिलांना चंद्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नेहमी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे चांदी शरिरातील सर्व उष्णता खेचून घेते. म्हणून विवाहित महिलांना जोडवे घालण्याचा सल्ला दिला जातो.

हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी अनेक परंपरा आहेत. यापैकी एकाने पायात जोडवी घातली जाते. असे मानले जाते की जोडवी पायाच्या बोटात योग्य प्रकारे परिधान केले नाही तर ते देखील त्रासाचे कारण बनू शकते. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, जोडवी हे चंद्राचे प्रतीक आहे. म्हणूनच विवाहित महिलांना चंद्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी नेहमी चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे चांदी शरिरातील सर्व उष्णता खेचून घेते. म्हणून विवाहित महिलांना जोडवे घालण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
शास्त्रानुसार विवाहित महिलांनी  दुसऱ्या बोटात जोडवी परिधान करावी. या जोडवीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. त्याच प्रमाणे  थायरॉइडचा धोका कमी होतो.

शास्त्रानुसार विवाहित महिलांनी दुसऱ्या बोटात जोडवी परिधान करावी. या जोडवीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते. त्याच प्रमाणे थायरॉइडचा धोका कमी होतो.

3 / 5
जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्याच प्रमाणे मासिक पाळी नियमित होते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात.

जोडवीमुळे एक विशिष्ट रक्तवाहिनी व दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो. त्याच प्रमाणे मासिक पाळी नियमित होते. जोडवी घातल्याने शरीरातील सर्व नस आणि मांसपेशी व्यवस्थित काम करतात.

4 / 5
जोडवे घालताना दोन्ही पायात परिधान करा. दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.विवाहित स्त्रीने तिच्या पायातील जोडवी इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.अशी मान्यता आहे.

जोडवे घालताना दोन्ही पायात परिधान करा. दोन्ही पायात जोडवे घातल्याने ऊर्जेचे प्रमाण व्यवस्थित राहते.विवाहित स्त्रीने तिच्या पायातील जोडवी इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.अशी मान्यता आहे.

5 / 5
Follow Us
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....