AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2022: वैशाख पौर्णिमेला लागणार वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण, या चंद्रग्रहणाच्या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हे चंद्र ग्रहण मे महिन्याच्या 16 तारखेला सकाळी 10:23 मिनिटां पर्यंत असेल.

| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 6:27 PM
Share
16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हिंदू पंचांगानुसार चंद्र ग्रहण नेहमी पैर्णिमेच्या तिथीलाच लागते. पौर्णिमा तिथीनुसार 15 मे दुपारी दुपारी 12:47 ला सुरू होईल. हे चंद्र ग्रहण वृश्चिक आणि विशाखा नक्षत्रा लागेल. जाणून घेऊया या ग्रहणाशी निगडीत खास गोष्टी

16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हिंदू पंचांगानुसार चंद्र ग्रहण नेहमी पैर्णिमेच्या तिथीलाच लागते. पौर्णिमा तिथीनुसार 15 मे दुपारी दुपारी 12:47 ला सुरू होईल. हे चंद्र ग्रहण वृश्चिक आणि विशाखा नक्षत्रा लागेल. जाणून घेऊया या ग्रहणाशी निगडीत खास गोष्टी

1 / 5
 चंद्र ग्रहणाची वेळ - 16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हे चंद्र ग्रहण मे महिन्याच्या 16 तारखेला सकाळी 10:23  मिनिटां पर्यंत असेल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 14 मिनिटांचा असेल.

चंद्र ग्रहणाची वेळ - 16 तारखेला यावर्षाचे 2022 चे पहिले चंद्र ग्रहण लागणार. हे चंद्र ग्रहण मे महिन्याच्या 16 तारखेला सकाळी 10:23 मिनिटां पर्यंत असेल. ग्रहणाचा कालावधी 1 तास 14 मिनिटांचा असेल.

2 / 5
 कुठे दिसणार चंद्रग्रहण - हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. याआधी वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 30 एप्रिलला लागले होते. हे सूर्य ग्रहण देखील भारतात दिसले नव्हते. हे चंद्र ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिक, युरोप, दक्षिण-पश्चिम एशिया, अफ्रीका, प्रशांत महासागर, हिंद महासागर, अटलांटिका आणि अंटार्क्टिका मध्ये दिसणार.

कुठे दिसणार चंद्रग्रहण - हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. याआधी वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 30 एप्रिलला लागले होते. हे सूर्य ग्रहण देखील भारतात दिसले नव्हते. हे चंद्र ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिक, युरोप, दक्षिण-पश्चिम एशिया, अफ्रीका, प्रशांत महासागर, हिंद महासागर, अटलांटिका आणि अंटार्क्टिका मध्ये दिसणार.

3 / 5
सूतककाळ - हिंदू धर्मात सूतक काळाला अशुभ मानले जाते. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याग्रहणाला सूतक काळ लागू होत नाही. सूतक काळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. असं करणं अशुभ मानलं जातं.

सूतककाळ - हिंदू धर्मात सूतक काळाला अशुभ मानले जाते. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे याग्रहणाला सूतक काळ लागू होत नाही. सूतक काळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. असं करणं अशुभ मानलं जातं.

4 / 5
याराशींच्या लोकांनी रहा सावधान - हे चंद्र ग्रहण वृश्चिक राशीत लागणार. त्यामुळे याराशीच्या लोकांनी खास करून सावध राहणं गरजेचं आहे. ग्रहणा दरम्यान याराशीच्या लोकांना मानसिक ताण जाणवू शकतो.

याराशींच्या लोकांनी रहा सावधान - हे चंद्र ग्रहण वृश्चिक राशीत लागणार. त्यामुळे याराशीच्या लोकांनी खास करून सावध राहणं गरजेचं आहे. ग्रहणा दरम्यान याराशीच्या लोकांना मानसिक ताण जाणवू शकतो.

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.