AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | घरात ही 4 झाडं चुकूनही लावू नका, आर्थिक नुकसान झालेच म्हणून समजा

घरात झाडे ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशी आणि ऑर्किड सारख्या वनस्पती घरातील हवा फिल्टर करतात आणि वास्तूनुसार देखील शुभ मानले जातात. पण घरात काही झाडे लावणे फार अशुभ मानले जाते. चला जाणून घेऊया कोणत्या वनस्पती.

| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 2:12 PM
Share
चिंचेचे रोप (Tamarind)- वास्तु आणि फेंगशुई या दोन्ही शास्त्रांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये. या रोपामुळे घरात वाद वाढतात. हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे.

चिंचेचे रोप (Tamarind)- वास्तु आणि फेंगशुई या दोन्ही शास्त्रांच्या मते चिंचेचे रोप घरात लावू नये. या रोपामुळे घरात वाद वाढतात. हे झाड घराभोवती लावणे शक्यतो टाळावे.

1 / 4
कापसाचे रोप (Cotton plant)- महाराष्ट्राचे पांढरे सोनं म्हणून ओळख असणारे कापसाचे रोप देखील घरात ठेवू नये. ही वनस्पती आयुष्यात दुर्दैव आणि गरीबी आणते.

कापसाचे रोप (Cotton plant)- महाराष्ट्राचे पांढरे सोनं म्हणून ओळख असणारे कापसाचे रोप देखील घरात ठेवू नये. ही वनस्पती आयुष्यात दुर्दैव आणि गरीबी आणते.

2 / 4
बाभूळ वनस्पती (Acacia plants )- एक काटेरी वनस्पती म्हणून बाभळीच्या वनस्पती पाहिले जाते.  या वनस्पतीला वैद्यकशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यात सुंदर पिवळी फुले येतात. पण वास्तू तज्ञांच्या मते हे रोपे घरात ठेवणे टाळाच. या रोपामुळे घरात वाद निर्माण करू शकतात.

बाभूळ वनस्पती (Acacia plants )- एक काटेरी वनस्पती म्हणून बाभळीच्या वनस्पती पाहिले जाते. या वनस्पतीला वैद्यकशास्त्रात खूप महत्त्व आहे. त्यात सुंदर पिवळी फुले येतात. पण वास्तू तज्ञांच्या मते हे रोपे घरात ठेवणे टाळाच. या रोपामुळे घरात वाद निर्माण करू शकतात.

3 / 4
मेहंदीचे रोप (Mehndi plant) - वास्तूनुसार मेंदीचे रोप घराभोवती कधीही लावू नये.  या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरते असे मानले जाते . त्यामुळे हे रोप घरात लावणे टाळावे.

मेहंदीचे रोप (Mehndi plant) - वास्तूनुसार मेंदीचे रोप घराभोवती कधीही लावू नये. या वनस्पतीभोवती नकारात्मक ऊर्जा फिरते असे मानले जाते . त्यामुळे हे रोप घरात लावणे टाळावे.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.