
Video | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे
सध्याचा पाऊस आणि पूर याची माहिती मिळाल्यानंतर जमेल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाडकडे येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते.
रायगड : सध्याचा पाऊस आणि पूर याची माहिती मिळाल्यानंतर जमेल त्या मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महाडकडे येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. काही ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. या काळात लगतच्या ग्रामस्थांनी मदतकार्य केले. मदतकार्य करण्यामध्ये विलंब झाला. सध्या जे दुर्घटनाग्रस्त लोकं आहेत त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे.
Related Video
शनिचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? कोणते उपाय ठरतील फायदेशीर
पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी
राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?
पंजाबचा सलग दुसरा विजय, चेन्नईचा घरच्या मैदानात 5 विकेट्सने धुव्वा
मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अहिल्यानगर- श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी गावची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न
जळगाव: जामनेर तालुक्यातील रोटवत गावात हनुमान जयंतीनिमित्त बारा गाड्यांचा कार्यक्रम
धुळ्यात गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांकडून 'प्रायश्चित्त फेरी'चे आयोजन
बोधेगाव तलाव कोरडा, पाणीसाठा आटला
जालन्यात पावसाची शक्यता, डाळिंब शेतीला थेट अच्छादन