
Iran- Israel War | भारतासाठी आनंदाची बातमी! होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन जहाज मुंबईत दाखल
युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज 'ग्रीन आशा' मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
आखाती देशातील युद्ध गेल्या 40 दिवसांपासून सुर होतं. इरण- इस्त्रायलमध्ये आजूनही तणाव कायम असला तरी अमेरिका आणि इरणमध्ये सीजफायर झालं आहे. या युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला होता. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. त्यामुळे भारतातही एलपीजीचे संकट निर्माण झाले. आता हे युद्ध थांबल्यानंतर लगेचच एक आंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय तेलवाहू जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईतील बंदरावर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘ग्रीन आशा’ हे भारतीय जहाज तब्बल 15 टन एलपीजी घेऊन मुंबईत दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे. जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून अखेर भारतात आलं आहे. जर कायमचं युद्धविराम झालं तर लवकरच जगभरातील ऊर्जा स्रोतांचा पुरवठा सुरळीत होईल.
Published on: Apr 09, 2026 1:22 PM
Related Video
हैदराबादचा IPL प्रवास थांबला, RR कडून पराभव झाल्यानंतर कमिन्स म्हणाला
राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक, हैदराबाद 47 धावांच्या पराभवासह आऊट
गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग, हलाल प्रमाणपत्रावरून मोठा वाद
मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
अभिषेक शर्मा निर्णायक सामन्यात ढेर, जोफ्रा आर्चरकडून झिरोवर गेम
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
सातारा : विहिरीमध्ये पडलेल्या म्हशीला मिळाले जीवदान
भंडाऱ्याच्या कोका अभयारण्यात टी 16 वाघिणीचे दर्शन
डोंगराळ माळरानावर बहरली आमराई, शेतकऱ्याची लाखो रुपयांची कमाई
तरुणाची पिएसआयपदी निवड, ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक
धुळे तालुक्यातील निमगुळकरांचा रात्री थेट नदीपात्रात मुक्काम; नैसर्गिक थंड हवेत घेतात सुखाची झोप