
Attari Border : 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
Indians return from Pakistan : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या नागरिकांना स्वत:च्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पाकिस्तानमधूळ 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. तर 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याने नागरिकांना आपल्याआपल्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, भारत सरकारने मुदत दिल्यानुसार वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. अटारी सीमेवर दोन्ही देशांतून स्वत:च्या देशात परतणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.
Published on: Apr 29, 2025 12:28 PM
Related Video
ट्रकवर Use Dipper at night असं का लिहिलं जातं? कंडोमसोबत आहे कनेक्शन
वैभवने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम
जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या
देशातील अव्वल 5 IT कंपन्यांचे मार्केट कॅप आता 'आरआयएल'च्या बरोबरीने
अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना