
Attari Border : 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
Indians return from Pakistan : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या नागरिकांना स्वत:च्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पाकिस्तानमधूळ 1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले आहेत. तर 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढल्याने नागरिकांना आपल्याआपल्या मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, भारत सरकारने मुदत दिल्यानुसार वैद्यकीय व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आज भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. अटारी सीमेवर दोन्ही देशांतून स्वत:च्या देशात परतणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत.
Published on: Apr 29, 2025 12:28 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अमित शाह यांची थलपती विजय यांनी घेतली भेट, केल्या दोन मोठ्या मागण्या
आचार्य चाणक्य यांचा सक्सेस मंत्रा, या चार गोष्टी फॉलो केल्या की यश...
कोरोनाला जेरीस आणणाऱ्या कंपनीने कॅन्सरवर मात करणारी नवीन लस शोधली
चार राशींच्या आयुष्यात चांगले दिवस आले, नशिबाचे दार खुले होणार
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
नवेगावबांध-धाबेपवनी रस्त्याच्या दूरवस्थेविरोधात नागरिकांचे रस्ता रोको आंदोलन
भोर ते निघूडघर दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे भरले
जीर्ण खोल्या, तुटलेले दरवाजे; पैठण तालुक्यातील पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छतेचा कळस
पावसाअभावी परळीत सोयाबीन, कापूस धोक्यात; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची हाक
केदारगुडामध्ये श्रावण मासानिमित्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी