
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
India-Pakistan Tension : ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ चांगलाच घाबरलेला आहे. या हल्ल्यात भारताने तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत.
भारताने हल्ले थांबवले तर आम्ही उत्तर देणार नाही, असं ख्वाजा आसिफने म्हंटलं आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ चांगलाच घाबरलेला आहे.
कोटलीमधील मरकज अब्बास उद्ध्वस्त झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. याठिकाणी 100 ते 125 अतिरेकी याठिकाणी राहू शकत होते. दरवेळी 40 ते 50 जैश-ए-मोहम्मदचे अतिरेकी असायचे. जैश-ए-मोहम्मदचा हफिज अब्दुल शकुर उर्फ काजी झरार हा या मरकजचा प्रमुख होता. रात्री 12:30च्या दरम्यानकोटलीत भारतीय सैन्याने हवाई हल्ला केला. एकूण 9 ठिकाणी हे हवाई हल्ले केले गेले. त्यामुळे आता पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ पुरता घाबरलेला आहे.
Published on: May 07, 2025 5:16 PM
Related Video
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, नेदरलँड्स विरुद्ध भिडणार
टीम इंडियाकडे शेवटची संधी, अफगाणिस्तानचा हिशोब करणार?
नांदेडमध्ये दोन विमाने आली... ऑपरेशन टायगरची इन्साईड स्टोरी समोर
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?
पीएफ खात्यासोबत मिळते तब्बल 7 लाख रुपयांचे मोफत इन्शुरन्स कव्हर
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
अमरावतीत एमपीएससी परीक्षेत दिव्यांगांची फरफट; 38 पायऱ्या चढून द्यावी लागली परीक्षा..
Amravati : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती
कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवगार
सातारकरांचा नादखुळा! चिमुकल्यांची बैलगाडीतून शाळेत एंट्री
वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई