
“भाजपला शिंदे गटाची गरज संपली काय?”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा सवाल
आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात कोणाला सोबत घ्यायचे आणि कधी सोडायचे या केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सातारा, 17 जुलै 2023 | आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात कोणाला सोबत घ्यायचे आणि कधी सोडायचे या केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “भिवंडीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीत काही आमदार खासदार नाराज असल्याची चर्चासमोर आल्यानंतर कदाचित आमदार गोरे यांच्या पोटातलं ओठावर आला असावं. याबरोबरच भाजपकडे बहुमत असून देखील राष्ट्रवादी फोडली याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची गरज संपली की काय असा प्रश्न निर्माण होतोय, यामुळेच भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी असे उद्गार काढले असावेत,” असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
Published on: Jul 17, 2023 10:52 AM
Related Video
संजय दत्त मुंबईतील बॉम्बस्फोट रोखू शकला असता, उज्ज्वल निकम म्हणाले...
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही..., शेतकऱ्याचा थेट भरणेंना फोन
आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता - संग्राम भंडारे
शरद पवार एनडीएला पाठिंबा देणार? शिंदे, पवार भेटीवर नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर
शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यात दाखल
नंदुरबारमध्ये पावसाअभावी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले