
Amba Ghat | आंबा घाटात दरड कोसळली, दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत
दोन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ढिगारा बाजूला हटवल्यानंतर चार चाकी लहान गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबा घाटात आज पुन्हा दरड कोसळली. दुपारच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दोन तासाच्या प्रयत्नानंतर रस्त्यावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ढिगारा बाजूला हटवल्यानंतर चार चाकी लहान गाड्यांची वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
Related Video
2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?
धाड-धाड गोळीबाराने पुणे पुन्हा हादरलं, सहकारनगर भागात भीतीचे वातावरण
रुद्राक्ष, क्रिस्टल, तुलशी आणि कमलमणी.! या माळांवर कोणता जप केला जातो?
वादळ, गारपीट अन् मुसळधार; या राज्यांना धोक्याचा इशारा, IMD कडून अलर्ट
BCL 2026: एमपी टायगर्सने मुंबई मरीन्सला 8 गडी राखून नमवलं
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,