
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 24 July 2021
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.
Related Video
कोलकाता आणि हैदराबादपैकी वरचढ कोण? आकडे कुणाच्या बाजूने?
पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? पलटण कितव्या स्थानी?
LSG vs DC : दिल्लीची विजयी सलामी, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेत असल्यास शरीर देते 'हे' पाच संकेत
फळांपासून घरीच सोप्या पद्धतीने बनवा शुगर फ्री आईस्क्रीम