माळशिरस विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| Uttamrao Shivdas Jankar | 120322 | NCP(SCP) | Won |
| Ram Vitthal Satpute | 108057 | BJP | Lost |
| Raj Yashwant Kumar | 2246 | VBA | Lost |
| Suraj Ashok Sartape | 1308 | BSP | Lost |
| Prof. Dr.Sunil Sukhadev Lokhande | 421 | RSP | Lost |
| Namdas Ramesh Ankush | 3030 | IND | Lost |
| Tribhuvan Vinayak Dhainje | 1692 | IND | Lost |
| Sudhir Alias -Yuvraj Mama Arjun Pol | 608 | IND | Lost |
| Arun Manohar Dhainje | 547 | IND | Lost |
| Dada Vishwanath Lokhande | 308 | IND | Lost |
| Adv. Manojkumar Uttam Surwase | 257 | IND | Lost |
| Kumar Ananda Londhe | 200 | IND | Lost |
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. २० नोव्हेंबर रोजीच मालशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल. माळशिरस महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे आणि तो सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) यांचा दबदबा होता, मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला होता.
२००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकांत एनसीपीचे हनुमंत डोळस यांनी विजय मिळवला आणि ते १० वर्षे आमदार राहिले. १९८० ते २००९ दरम्यान विजयसिंह मोहिते-पाटील या मतदारसंघाचे आमदार होते. पाटील यांनी सुरुवातीला स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली आणि नंतर काँग्रेसमध्ये आणि नंतर एनसीपीमध्ये सामील झाले.
आधीच सांगायचं झालं तर, १९५१ ते १९७२ दरम्यान शंकरराव मोहिते-पाटील या मतदारसंघाचे आमदार होते. त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेसमध्येही प्रवेश केला. १९७२ मध्ये काँग्रेसचे चंगोजीराव आबासाहेब देशमुख आणि १९७८ मध्ये जनता पार्टीचे शामराव भीमराव पाटिल यांनाही या मतदारसंघातून निवडणूक जिंकली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राम विट्ठल सतपुते यांनी सुमारे २५०० मतांनी विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर एनसीपीचे उत्तमराव शिवदास जानकर होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत एनसीपीचे हनुमंत डोलस ६००० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते, तर काँग्रेसचे खंडागले अनंत जयकुमार दुसऱ्या क्रमांकावर होते.
२०१९ मध्ये माळशिरसमध्ये एकूण ३,२०,६६२ योग्य मतदार होते, त्यात २,१५,३१३ मतदारांनी मतदान केले.
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २९ वर्षे या मतदारसंघाचे आमदारपद सांभाळले. यावेळी त्यांनी मालशिरस मध्ये विविध विकासकामे केली, साखर कारखाना, दूध डेअरी, प्रोसेसिंग उद्योग, पोल्ट्री फार्म, शाळा, नर्सिंग, अभियांत्रिकी आणि डी.एड कॉलेजेस स्थापन केली. २००३ मध्ये ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे त्यांनी पीडब्ल्यूडी, पर्यटन आणि ग्रामीण विकास मंत्रालय देखील सांभाळले. २००९ मध्ये माळशिरस आरक्षित मतदारसंघ बनल्यावर पाटील २०१४ मध्ये माढा मतदारसंघातून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले.
महाराष्ट्रात सध्याच्या निवडणुकीची परिस्थिती अधिकच जटिल झाली आहे. एकतर शिवसेनेचे दोन गट झाले आहेत, तसेच एनसीपी देखील दोन तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. त्यामुळे यावेळी निवडणुकीचा मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात होईल.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Ram Vitthal Satpute BJP | Won | 1,03,507 | 48.09 |
| Uttamrao Shivdas Jankar NCP | Lost | 1,00,917 | 46.89 |
| Raj Yashwant Kumar VBA | Lost | 5,538 | 2.57 |
| Shrikrushna Dnyandev Prakshale BSP | Lost | 1,081 | 0.50 |
| Ashokrao Sopanrao Tadwalkar-Sir BPSJP | Lost | 695 | 0.32 |
| Makarand Naganath Sathe IND | Lost | 682 | 0.32 |
| Prof. Dr.Uttam Eknath Mote IND | Lost | 534 | 0.25 |
| Bapu Alias Bapurav Mahadev Ahivale IND | Lost | 390 | 0.18 |
| Nota NOTA | Lost | 1,899 | 0.88 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Uttamrao Shivdas Jankar NCP(SCP) | Won | 1,20,322 | 50.34 |
| Ram Vitthal Satpute BJP | Lost | 1,08,057 | 45.21 |
| Namdas Ramesh Ankush IND | Lost | 3,030 | 1.27 |
| Raj Yashwant Kumar VBA | Lost | 2,246 | 0.94 |
| Tribhuvan Vinayak Dhainje IND | Lost | 1,692 | 0.71 |
| Suraj Ashok Sartape BSP | Lost | 1,308 | 0.55 |
| Sudhir Alias -Yuvraj Mama Arjun Pol IND | Lost | 608 | 0.25 |
| Arun Manohar Dhainje IND | Lost | 547 | 0.23 |
| Prof. Dr.Sunil Sukhadev Lokhande RSP | Lost | 421 | 0.18 |
| Dada Vishwanath Lokhande IND | Lost | 308 | 0.13 |
| Adv. Manojkumar Uttam Surwase IND | Lost | 257 | 0.11 |
| Kumar Ananda Londhe IND | Lost | 200 | 0.08 |
सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 28, 2026
- 5:07 PM
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 16, 2026
- 10:39 AM
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:46 PM
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:01 PM
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 15, 2026
- 4:43 PM
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM