वांद्रे पश्चिम विधानसभा निवडणूक निकाल 2024
| उमेदवारांची नावे | कुल वोट | पक्ष | स्टेटस |
|---|---|---|---|
| ADV. Ashish Shelar | 82270 | BJP | Won |
| Asif Ahmed Zakaria | 62557 | INC | Lost |
| Aijaz Iqbal Qureshi | 469 | BSP | Lost |
| Istiyaque Bashir Jagirdar | 359 | ASP(KR) | Lost |
| Andalib Majrooh Sultanpuri | 220 | RUC | Lost |
| Bharati Naik | 160 | RSSena | Lost |
| Mohammed Ilyas Ahmed Shaikh | 70 | BMP | Lost |
| Kadri Vazir Mohammed | 286 | IND | Lost |
| Dattatreya Dasharat Tavare | 168 | IND | Lost |
| Ashfaque Ahmed Shaikh | 76 | IND | Lost |
वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ, महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठित जागा मानली जाते. या क्षेत्रातील राजकारण हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. 2008 मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना नंतर या क्षेत्राला 'बांद्रा वेस्ट' म्हणून ओळख मिळाली. यापूर्वी या क्षेत्राचे प्रतिनिधित्व 'वांद्रे' विधानसभा मतदारसंघापासून होत होते. या मतदारसंघावर गेल्या 10 वर्षांपासून आशीष शेलार यांचा कब्जा आहे.
या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील मतदान 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात होणार असून, त्याचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. राज्यात महायुती पुन्हा सत्ता मिळवते की महाविकास आघाडीचा विजय होतो हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. 2009 मध्ये काँग्रेसचा विजय आणि 2014 मध्ये भाजपची सत्ता या समीकरणामुळे मतदारसंघाचे राजकारण अत्यंत महत्त्वपूर्ण बनले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात कडवट लढत होण्याची शक्यता आहे.
बाबा सिद्दीकींचा विजय
2009 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) बाबा सिद्दीकी यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला. बाबा सिद्दीकी वांद्रे पश्चिम क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसची त्या काळातील प्रभावशाली स्थिती दाखवली गेली, जेव्हा या क्षेत्रामध्ये काँग्रेसचा वर्चस्व होता. बाबा सिद्दीकी यांची प्रतिमा एक सक्रिय आणि जनप्रिय नेत्याची होती. मात्र, 12 ऑक्टोबर 2023 रोजी काही मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने तपास करत आहेत.
आशीष शेलारचा उदय
2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) ने या मतदारसंघावर मोठा विजय मिळवला. आशीष शेलार हे भाजपचे तरुण आणि जोशपूर्ण नेते मानले जातात. त्यांनी काँग्रेसचा गड मोडत या मतदारसंघावर विजय मिळवला. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा व्यापक प्रचार आणि राष्ट्रीय लाटेमुळे भाजपला अनेक राज्यांमध्ये यश मिळाले. आशीष शेलार यांच्या विजयामुळे बांद्रा पश्चिम मतदारसंघावर भाजपचा अधिक मजबूत हात निर्माण झाला.
आगामी निवडणुकांचे महत्त्व
या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात कडवट लढत होणार आहे, आणि याचा प्रभाव राज्याच्या आगामी राजकीय चित्रावर पडू शकतो. २० नोव्हेंबरला होणारे मतदान, महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| Adv. Ashish Babaji Shelar BJP | Won | 74,816 | 57.11 |
| Asif Ahmed Zakaria INC | Lost | 48,309 | 36.88 |
| Istiyak Bashir Jagirdar VBA | Lost | 3,312 | 2.53 |
| Arun Vitthal Jadhav BSP | Lost | 1,036 | 0.79 |
| Nota NOTA | Lost | 3,531 | 2.70 |
| उमेदवारांची नावे | परिणाम | एकूण मते | मतदानाची टक्केवारी % |
|---|---|---|---|
| ADV. Ashish Shelar BJP | Won | 82,270 | 56.11 |
| Asif Ahmed Zakaria INC | Lost | 62,557 | 42.66 |
| Aijaz Iqbal Qureshi BSP | Lost | 469 | 0.32 |
| Istiyaque Bashir Jagirdar ASP(KR) | Lost | 359 | 0.24 |
| Kadri Vazir Mohammed IND | Lost | 286 | 0.20 |
| Andalib Majrooh Sultanpuri RUC | Lost | 220 | 0.15 |
| Dattatreya Dasharat Tavare IND | Lost | 168 | 0.11 |
| Bharati Naik RSSena | Lost | 160 | 0.11 |
| Ashfaque Ahmed Shaikh IND | Lost | 76 | 0.05 |
| Mohammed Ilyas Ahmed Shaikh BMP | Lost | 70 | 0.05 |
सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 28, 2026
- 5:07 PM
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
राहुरी आणि बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 16, 2026
- 10:39 AM
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या सर्व राज्यातील निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी लागणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:46 PM
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी आयोगाने केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, देशातील निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Mar 15, 2026
- 5:01 PM
पश्चिम बंगाल ते तामिळनाडू, 4 राज्यांत विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांची तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सर्व निवडणूक कार्यक्रम सांगितला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Mar 15, 2026
- 4:43 PM
पुन्हा 'नितीश' सरकार; धुरंधराचे हे राजकीय डावपेच माहिती आहेत का?
Nitish Kumar Political Journey: 'बिहारमें बहार है, फिर नितीश सरकार है' असे निकालाच्या दिवशीचे घोषवाक्य होते. आज नितीश कुमार हे बिहारचे दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. त्यांचा राजकीय पट असा खुलला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 20, 2025
- 9:04 AM
महिला ठरल्या गेमचेंजर, बिहारात 2010 ते 2025 महिलांचे मतदान किती वाढले?
बिहार विधानसभा निवडणूकात एनडीएचा मोठा विजय झाला आहे. या विजयात महिलांचा वाटा मोठा राहिला आहे. महिलांचे मतदानाची टक्केवारी देखील पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिली आहे. नितीश कुमार यांची महिला धोरणे महिलांना मतदारांना आकर्षित करुन गेली असल्याचे स्पष्ट झाले.
- Atul Kamble
- Updated on: Nov 18, 2025
- 11:20 AM
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या घरात संघर्ष उफाळला आहे. तेजस्वी यादव आणि त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. रोहिणी यांनी अपमान झाल्याचा आरोप करत घर सोडले आणि राजकारण सोडण्याची घोषणा केली. या घटनेने लालू कुटुंबातील अंतर्गत कलह समोर आला आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Nov 17, 2025
- 11:25 AM
बिहारच्या CM पदाची चर्चा आणि नितीश कुमार यांचे पूत्र पुन्हा सक्रीय
एनडीएला बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळाले आहे. आणि विरोधक महागठबंधनचा दारुण पराभव झाला आहे. त्यातच नितीश कुमार यांनाच भाजपा पुन्हा मुख्यमंत्री पद देणार का याची चर्चा सुरु असताना निशांत कुमार यांनी एण्ट्री घेतली आहे....
- Atul Kamble
- Updated on: Nov 16, 2025
- 5:51 PM
'कोणी स्वतःला बाहुबली...', प्रफुल्ल पटेल यांचा रोख कुणावर?
Praful Patel NCP: बिहार निवडणूक निकालाने भाजपमध्ये शंभर हत्तीचे बळ आले आहे. तर आता मित्रपक्षांची चिंता वाढली आहे. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 16, 2025
- 12:57 PM