AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian National Congress

देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. 28 डिसेंबर 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला 72 समाजसुधारक, पत्रकार आणि वकील उपस्थित होते. त्यानंतर हळूहळू काँग्रेस वाढत गेली.

देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. 28 डिसेंबर 1885मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाला 72 समाजसुधारक, पत्रकार आणि वकील उपस्थित होते. त्यानंतर हळूहळू काँग्रेस वाढत गेली. महात्मा गांधी, पंडित जवाहर लाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आदी असंख्य बडे नेते आणि स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस पक्षासोबत होते. देशाला स्वातंत्र्य करण्यात काँग्रेसची मोठी भूमिका होती. 

स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेत आली आणि पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. निधन होईपर्यंत म्हणजे 1964 पर्यंत नेहरू पंतप्रधानपदी होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे दुसरे पंतप्रधान बनले. त्यानंतर इंदिरा गांधी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान झाल्या. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी तीनवेळा पंतप्रधान झाल्या. त्यांच्या हत्येनंतर त्यांचे चिरंजीव राजीव गांधी पंतप्रधान झाले. 1991च्या निवडणूक प्रचारावेळी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. 

देशाला सर्वाधिक पंतप्रधान देण्याचा विक्रम काँग्रेसच्या नावावर आहे. 1990नंतर पीव्ही नरसिंह राव  आणि मनमोहन सिंग हे काँग्रेसचे पंतप्रधान झाले. मनमोहन सिंग सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी होते. मात्र, अनेक दशके सत्तेत राहिल्या काँग्रेसची परिस्थिती 2014नंतर वाईट झाली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या 44 जागा मिळाल्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या. अनेक राज्यांमधून याच काळात काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीतून पराभूतही व्हावं लागलं होतं. 
 

भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022
निवडणूक बातम्या 2024
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ?
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा!
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी?
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात
कवी मनाच्या नेत्याची हौस फिटेना, बिचुकले पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडीओ आला, पण...अचंबित करणारा निकाल!
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
MIM चा नेता बिहारच्या मुख्यमंत्रिपदी? समोर आले नवे समीकरण!
निवडणूक व्हिडिओ
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती